शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

छोटासा भाग, पण मतदानात नंबर वन... आपण मागे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2024 12:06 IST

२०१९ च्या निवडणुकीच्या आकडेवारीचा विचार केल्यास, पायाभूत सुविधा फारशा उपलब्ध नसणाऱ्या राज्यांत मतदानाचे प्रमाण अधिक होते. मात्र, विकसित राज्यात ते प्रमाण कमी असल्याचे दिसते.

नवी दिल्ली : देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानाला आता अवघे काही दिवस बाकी आहेत. मतदारांनी अधिकाधिक मतदान करण्यासाठी निवडणूक आयोगासह सामाजिक संस्थांकडूनही आवाहन केले जात आहे. २०१९ च्या निवडणुकीच्या आकडेवारीचा विचार केल्यास, पायाभूत सुविधा फारशा उपलब्ध नसणाऱ्या राज्यांत मतदानाचे प्रमाण अधिक होते. मात्र, विकसित राज्यात ते प्रमाण कमी असल्याचे दिसते.

८० टक्के पेक्षा अधिकलक्षद्वीप, नागालँड, मणिपूर, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, आसाम, सिक्कीम, पुदुच्चेरी, आंध्र प्रदेश

७०-८० टक्केदादरा व नगर हवेली, केरळ, गोवा, ओडिशा, तामिळनाडू, हिमाचल प्रदेश, दमण-दीव, छत्तीसगड, मेघालय, मध्य प्रदेश, चंडीगड, हरयाणा

६०-७० टक्केकर्नाटक, झारखंड, राजस्थान, पंजाब, अंदमान-निकोबार, गुजरात, मिझोराम, तेलंगणा, उत्तराखंड, महाराष्ट्र, दिल्ली

५०-६० टक्केउत्तर प्रदेश, बिहार

५० टक्केपेक्षा कमी जम्मू-काश्मीर

‘या’ राज्यांकडून घ्यावा धडा२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक मतदान झालेल्या पहिल्या १० राज्यांमध्ये ईशान्येतील नागालँड, मणिपूर, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, आसाम, सिक्कीम या सहा राज्यांचा समावेश होता. दुर्गम प्रदेश असतानाही ही राज्ये मतदान करण्यात आघाडीवर होती.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४