शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

पंतप्रधान मोदींची संसदेत एन्ट्री, सदस्यांनी दिल्या 'भारत माता की जय' आणि 'जय श्री राम'च्या घोषणा

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: September 23, 2020 22:55 IST

हे पावसाळी अधिवेश ऐतिहासिक असल्याचे लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी म्हटले आहे.

ठळक मुद्देहे पावसाळी अधिवेश ऐतिहासिक असल्याचे लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी म्हटले आहे.सभागृहाचे कामकाज 23 तास अधिक चालले.पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी पंतप्रधान मोदीही मास्क लाऊन लोकसभेच्या कामकाजात सहभागी झाले होते.

नवी दिल्ली - कोरोना व्हायरस महामारीसंदर्भातील नियमांचे पालन करत आज (बुधवारी) संसदेचे पावसाळी अधिवेश संपले. 17व्या लोकसभेच्या या पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी पंतप्रधान मोदीही मास्क लाऊन लोकसभेच्या कामकाजात सहभागी झाले होते. मोदी संसदेत पोहोचताच सभागृहात भारत माता की जय आणि जय श्री रामच्या घोषणा द्यायला सुरुवात झाली. यानंतर मोदींनी हात जोडून सर्वांना प्रतिसाद दिला. तसेच, हे पावसाळी अधिवेश ऐतिहासिक असल्याचे लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी म्हटले आहे.

आता कधीच छापल्या जाणार नाहीत 2000च्या नोटा? मोदी सरकारनं संसदेत दिलं स्पष्टीकरण

सभागृहाचे कामकाज 23 तास अधिक चालले -लोकसभा अध्यक्षांनी सांगितले, 14 सप्टेंबरपासून सुरू झलेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान लोकसभेच्या 10 बैठका अवकाश न घेता पार पडल्या. यात 37 तासांच्या ऐवजी एकूण 60 तास काम चालले. अशा प्रकारे सभागृहाचे कामकाज निर्धारित वेळेपेक्षाही 23 तास अधिक चालले. 

लोकसभेत 25 विधेयकांना मंजुरी -ओम बिरला यांनी सांगितले, या अधिवेशनात खालच्या सभागृहाने आवश्यक वस्तू (दुरुस्ती) विधेयक - 2020, शेतकरी उत्पादने व्यापार आणि वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) विधेयक - 2020, शेतकरी (सशक्तीकरण आणि संरक्षण) दर हमी विधेयक - 2020 आणि कृषी सेवेवर करार विधेयक - 2020, आदी एकूण 25 विधेयकांना मंजुरी दिली आहे.

मोदी सरकार आणतंय नवी पॉलिसी, भंगारमध्ये जाणार तुमची जुनी गाडी

लोकसभा आणि राज्यसभेचे हे पावसाळी अधिवेश कृषी विधेयकांसाठी चर्चेत राहीले. यावेळी काँग्रेसच्या आवाहनानंतर सर्वच विरोधकांनी सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला. तसेच अनेक विधेयके विरोधकांशिवाय मंजूर करण्यात आले.

CoronaVaccine : रशिया UN कर्मचाऱ्यांना मोफत देणार कोरोना लस, WHOनेही केली रशियन लशीची 'तारीफ'?

टॅग्स :ParliamentसंसदNarendra Modiनरेंद्र मोदीlok sabhaलोकसभाom birlaओम बिर्ला