शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

"गुलामगिरीत वारसा जळून नष्ट झाला, पण..."; पंतप्रधान मोदींच्या हस्ते संग्रहालय प्रदर्शनाचे उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2023 08:01 IST

‘दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतर आपले वारसा जपण्यासाठी जे प्रयत्न व्हायला हवे होते ते होऊ शकले नाहीत. वारशाबद्दल लोकांमध्ये जागरूकता नसल्यामुळे हे संकट अधिकच वाढले आहे.'

नवी दिल्ली : ‘गुलामगिरीच्या काळात अनेक हस्तलिखिते आणि ग्रंथालये जाळली गेली; परंतु, स्वातंत्र्यानंतर त्यांचा वारसा जपण्यासाठी प्रयत्न केले गेले नाहीत,’ असे प्रतिपादन पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी गुरुवारी येथील प्रगती मैदानावर आंतरराष्ट्रीय संग्रहालय प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी केले. 

मोदी म्हणाले, ‘शेकडो वर्षांच्या गुलामगिरीच्या प्रदीर्घ कालखंडाने भारताचे असे नुकसान केले की आपला बराचसा लिखित आणि अलिखित वारसा नष्ट झाला. गुलामगिरीच्या काळात आपली अनेक हस्तलिखिते आणि ग्रंथालये जाळली गेली. हे केवळ भारताचेच नव्हे, तर संपूर्ण जगाचे आणि मानवजातीचे नुकसान होते.’

‘दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतर आपले वारसा जपण्यासाठी जे प्रयत्न व्हायला हवे होते ते होऊ शकले नाहीत. वारशाबद्दल लोकांमध्ये जागरूकता नसल्यामुळे हे संकट अधिकच वाढले आहे. म्हणूनच भारताने स्वातंत्र्याच्या अमृतकाळात घोषणा केलेल्या ‘पंचतत्त्वां’ची घोषणा केली आहे आणि त्यातील मुख्य म्हणजे आपल्या वारशाचा अभिमान. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून ४७ वा आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन साजरा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय संग्रहालय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. 

‘आभासी दर्शन’ सेवेचेही उद्घाटन -पंतप्रधानांनी नॉर्थ ब्लॉक आणि साऊथ ब्लॉकमधील राष्ट्रीय संग्रहालयाच्या ‘व्हर्च्युअल वॉकथ्रू’चे (आभासी दर्शन) उद्घाटन केले. त्यांनी भारतीय संग्रहालयांची निर्देशिक, कर्तव्य पथचा ‘पॉकेट मॅप’, म्युझियम कार्डचे प्रकाशनही केले. 

 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानBJPभाजपा