शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

मस्तच! कोरोना लस घेतलेल्यांची 'ती' कटकट संपणार; केंद्राच्या सर्व राज्यांना स्पष्ट सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2021 06:38 IST

केंद्राची सूचना; आंतरराज्य प्रवास सुलभ हवा

नवी दिल्ली : देशात ज्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, अशा पर्यटक, प्रवाशांना आंतरराज्य प्रवास करताना आरटी-पीसीआर चाचणी करण्याची तसेच त्याचे प्रमाणपत्र दाखविण्याची सक्ती करू नये अशी सूचना केंद्रीय पर्यटन विभागाने राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना केली आहे.ज्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, अशांना काही राज्यांमध्ये जाताना आरटी-पीसीआर चाचणी करावी लागत नाही. मात्र मुंबई, पुणे, चेन्नई येथून पश्चिम बंगालला जाणाऱ्या प्रवाशांना अद्यापही आरटी-पीसीआर चाचणी करून घेणे बंधनकारक आहे.कर्नाटक, गोवा, छत्तीसगढ या राज्यांतही अशीच बंधने आहेत. केंद्रीय पर्यटन खात्याच्या सूत्रांनी सांगितले की, आंतरराज्य प्रवास करणाऱ्यांसाठी सर्व राज्यांनी एकाच प्रकारची नियमावली अंमलात आणावी.  आंतरराज्य प्रवास करणाऱ्या पर्यटकांना कोरोना काळात विविध राज्यांतील वेगवेगळ्या नियमांमुळे जो त्रास सहन करावा लागतो, त्याची माहिती पर्यटन व्यावसायिकांनी सरकारी अधिकाऱ्यांना दिली. ज्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, त्यांना पुन्हा आरटी-पीसीआर करायला न लावता महाराष्ट्र, सिक्कीम ही राज्ये आपल्या हद्दीत प्रवेश देत आहेत.समान नियम लागू कराकोरोना काळात देशातील सर्व राज्यांनी प्रवेशाबाबतचे समान नियम तयार केले तर पर्यटकांना, प्रवाशांना कोणताही त्रास होणार नाही असे केंद्र सरकारला वाटते. त्या अनुषंगाने केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने सर्व राज्यांना एक पत्र लिहिले आहे. तसेच सर्व राज्यांसाठी समान नियम तयार करण्यासाठी केंद्रीय पर्यटन खाते, नागरी हवाई वाहतूक खाते यांची एक संयुक्त बैठक लवकरच होणार आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या