शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

पुढील वर्षापासून कारमध्ये सहा एअर बॅग अनिवार्य, मागे बसणाऱ्याने सीटबेल्ट न लावल्यास दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2022 06:51 IST

कारमध्ये ६ एअर बॅग अनिवार्य करण्याच्या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. 

नवी दिल्ली : पुढील वर्षी १ ऑक्टोबरपासून कारमध्ये ६ एअर बॅग अनिवार्य करण्याच्या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. काही दिवसांपूर्वी टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यूमुळे कारमधील एअर बॅग व सीट बेल्टचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यांनी सीट बेल्ट लावला नव्हता, असे चौकशीत आढळून आले. 

सध्या अनेक कारमध्ये मागे बसणाऱ्यांसाठी एअर बॅग सुविधा नाही. अपघाताप्रसंगी या प्रवाशांच्या जीविताला धोका होण्याची शक्यता असते. रस्त्यावर धावणाऱ्या प्रत्येक कारमध्ये ६ एअर बॅग अनिवार्य करण्यात येतील, असे केंद्रीय रस्ते वाहतूक व राष्ट्रीय महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.

एक हजार रु. दंड

  • आता केवळ चालक व समोर बसलेल्याला नव्हे, तर मागे बसणाऱ्या प्रवाशांनासुद्धा सीट बेल्ट लावणे अनिवार्य केले आहे. 
  • या नियमाचे उल्लंघन करणाऱ्याला किमान १ हजार रुपये दंड आकारण्याची तरतूद केंद्र सरकारने केली आहे. 
  • या तरतुदीची अंमलबजावणी राज्य सरकारने तातडीने करावी, असे केंद्रीय रस्ते वाहतूक व राष्ट्रीय महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी सुचविले आहे.
टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी