शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

टॅटूसाठी एकच सुई वापरल्याने १४ जणांना एचआयव्हीचा संसर्ग; उत्तर प्रदेशात धक्कादायक प्रकार उघडकीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2022 07:18 IST

उत्तर प्रदेशात धक्कादायक प्रकार उघडकीस

नवी दिल्ली : तरुणांमध्ये शरीरावर टॅटू काढण्याचे प्रमाण काही वर्षांमध्ये खूप वाढले आहे. मात्र, टॅटू काढणाऱ्यांच्या हलगर्जीमुळे काही जणांचे आयुष्य उद्ध्वस्त हाेण्याची वेळ आली आहे. टॅटू काढण्यासाठी एकाच सुईचा वारंवार वापर केल्यामुळे उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये काहीजणांना एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचे उघडकीस आल्यामुळे खळबळ उडाली आहे.

१४ जण अचानक आजारी पडले. त्यांना खूप ताप हाेता. टाईफाॅईड आणि मलेरियाचीही तपासणी करण्यात आली. मात्र, त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. ताप कमी हाेत नसल्यामुळे त्यांची एचआयव्ही चाचणी करण्यात आली. त्यातून सर्वांना एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचे निदान करण्यात आले. त्यांची विचारपूस केल्यानंतर लक्षात आले की, काेणीही असुरक्षित लैंगिक संबंध ठेवले नव्हते किंवा बाधिताचे रक्त देण्यात आले नव्हते. (वृत्तसंस्था)

ही काळजी घ्या...

पंडित दीनदयाल उपाध्याय रुग्णालयातील डाॅ. प्रीती अग्रवाल यांनी सांगितले की, एचआयव्हीग्रस्तांनी टॅटू काढले हाेते. त्यामुळे टॅटू काढण्यापूर्वी नवीन सुई वापरण्यात येत असल्याची खात्री प्रत्येकाने करणे आवश्यक आहे.

पैसे वाचविण्यासाठी वापरली एकच सुई 

सर्व रुग्णांनी अलीकडेच शरीरावर टॅटू काढला हाेता. धक्कादायक बाब म्हणजे टॅटू काढणाऱ्याने पैसे वाचविण्यासाठी एकाच सुईचा वापर केला हाेता. टॅटू काढण्यासाठी लागणारी सुई महाग असते. त्यामुळे अनेकजण एकाच सुईचा अनेकांवर वापर करतात. हा प्रकार अतिशय धाेकादायक आहे.

टॅग्स :HIV-AIDSएड्सUttar Pradeshउत्तर प्रदेश