शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
6
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
7
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
8
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
9
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
10
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
11
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
12
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
13
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
14
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
16
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
17
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
18
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
19
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
20
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले

प्रेमाचा पूर! दुथडी नदी पार करून 'ती' पोहोचली लग्नमंडपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 06:41 IST

तमिळनाडूच्या नीलगिरी जिल्ह्यातील वधूचे धाडस

इरोड (तमिळनाडू) : लग्नघटिका जवळ आली पण, विवाहस्थळी पोहचण्यासाठी पूर आडवा आला. या कठीण परिस्थितीतही २४ वर्षांची ही नवरी डगमगून गेली नाही. लहान गोलाकार बोटीचा आधार घेत जिवाशी खेळत ती थेट विवाहस्थळी पोहचली, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या. तामिळनाडूच्या निलगिरी जिल्ह्याच्या डोंगरी भागातील या घटनेची सध्या बरीच चर्चा आहे.त्याचे झाले असे की, तामिळनाडूत काही भागात झालेल्या मुसळधार पावसाने अनेक नद्यांना पूर आला आहे. तेनगुमारहदा या आदिवासी गावातील रहिवासी रसाथी हिचा विवाह २० आॅगस्ट रोजी व्हावयाचा आहे. मात्र, मुसळधार पावसानंतर सर्वच नद्यानाल्यांना पूर आला आहे. शहराकडे जाणाऱ्या मार्गातही एक नदी आहे आणि ती दुथडी वाहत आहे. पुरामुळे बोटीतून प्रवास करण्यावरही बंदी आहे.नदीचा पूर कमी होण्याचे नाव घेत नाही, हे पाहून त्यांच्या कुटुंबीयांनी वन अधिकाºयांकडून विशेष परवानगी घेतली आणि २0 आॅगस्टऐवजी आधीच विवाहस्थळी पोहोचण्याचा निर्णय रसथी हिने घेतला आणि ती शुक्रवारीच कुटुंबीयांसह निघाली. (वृत्तसंस्था)विश्वासच बसेनाही नवरी कुटुंबीयांसह दुथडी भरून वाहणाºया नदीतून छोट्या गोलाकार बोटीतून निघाली, तेव्हा अनेकांच्या काळजाचा ठोका चुुकला. पाण्यावर हेलकावत जीव मुठीत धरून ती नदीपार पोहचली, तेव्हा सर्वांनीच सुटकेचा श्वास सोडला. विवाहस्थळी ती व कुटुंबीय पोहचली तेव्हा अनेकांना यावर विश्वासच बसला नाही.

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूfloodपूरRainपाऊसmarriageलग्न