शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

शाहिद आफ्रिदीचं म्हणणं योग्यच; पाक सांभाळता येत नाही, काश्मीर काय सांभाळणार?- राजनाथ सिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 12:00 IST

नवी दिल्ली : काश्मीरबाबत सतत आपलं मत मांडणाऱ्या माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीनं पाकिस्तानला घरचा आहेर दिला आहे. आपल्या लोकांना ...

नवी दिल्ली : काश्मीरबाबत सतत आपलं मत मांडणाऱ्या माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीनं पाकिस्तानला घरचा आहेर दिला आहे. आपल्या लोकांना सांभाळताना पाकिस्तानला नाकीनऊ येत आहेत, तिथे काश्मीर काय सांभाळणार, असा प्रश्न उपस्थित करत शाहिद आफ्रिदीनं पाकिस्तानमध्ये नवा वाद उपस्थित केला आहे. एका पत्रकार परिषदेत शाहिद आफ्रिदीनं हे विधान केलं होतं. यासंदर्भातील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, यावर प्रतिक्रिया देताना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शाहिद आफ्रिदीचं म्हणणं योग्यच असल्याचं म्हटलं आहे. राजनाथ सिंह म्हणाले, शाहिद आफ्रिदीचं म्हणणं योग्य आहे. त्यांना पाकिस्तान सांभाळता येत नाही. काश्मीर काय सांभाळणार? काश्मीर भारताचा भाग होता, आहे आणि तो राहणारच.  

शाहिद आफ्रिदीनं काश्मीरबाबत वक्तव्य करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीसुद्धा आफ्रीदीनं आपल्या वक्तव्यातून भारतावर टीका केली होती. यावर्षी एप्रिल महिन्यात भारतीय लष्करानं ठार मारलेल्या 13 दहशतवाद्यांबाबत शाहिद आफ्रिदीनं सहानुभूती व्यक्त केली होती. त्यानंतर भारताचा क्रिकेटपटू गौतम गंभीर, राजकीय नेते आणि मान्यवरांनी आफ्रिदीच्या वक्तव्याचा समाचार घेतला होता. 

 

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहShahid Afridiशाहिद अफ्रिदीPakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीर