शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

CAA Protest: फळं, बिर्याणी अन् पाणी; शाहीनबागेतील आंदोलनकर्त्यांना पुरवली जाते खाण्याची सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2020 10:28 IST

पोलिस येथे चोवीस तास तैनात असतात आणि ते नेहमी सतर्क असतात जेणेकरुन मोर्चाकडून कोणतीही चुकीची गोष्ट घडली तर त्यांना येथून उचलून नेता येईल

नवी दिल्ली - 'जर तुमच्या घरी कोणी येत असेल तर ते रिकाम्या हाताने येत नाही. नक्कीच काहीतरी घेऊन येतात. शाहीन बागेत सुरू असलेल्या निषेध आंदोलनात असचं काहीसं सुरू आहे. इथे कोणी येत असेल तर तो आंदोलकांसाठी काहीतरी खाण्याचं घेऊन येतो. जसं मी कॉलेजमध्ये शिकतो आणि मी येथे रोज येतो, कधीकधी डझनभर केळी आणतो, कधीकधी दुसरंकाही. जेणेकरून जे लोक संविधान वाचविण्यासाठी लढत आहेत त्यांना मी पाठिंबा देऊ शकतो असं शाहिद बागच्या स्टेजजवळ केळी वाटप करणारा विद्यार्थी मोहम्मद अफरोज यांचं म्हणणं आहे. 

मोहम्मद अफरोजने सांगितले की आम्ही इतके दिवस याठिकाणी कसे बसलो आहोत हा सर्वांचाच प्रश्न आहे. अन्न कसे येत आहे, परंतु मला एक गोष्ट सांगायची आहे की जर तुमचा हेतू चांगला असला तर कोणतीही समस्या आली तरी त्या प्रत्येक अडचणीवर मात केली जाऊ शकते. 

आंदोलनकर्ते अझीम अशरफ म्हणतात की, पोलिस येथे चोवीस तास तैनात असतात आणि ते नेहमी सतर्क असतात जेणेकरुन मोर्चाकडून कोणतीही चुकीची गोष्ट घडली तर त्यांना येथून उचलून नेता येईल. पण इथे असे काहीतरी घडत असते तर आम्ही इथं का बसलो असतो. लोक फार दुरुन येतात. आणि कधीकधी बिर्याणी, पाणी, फळ आणि इतर पदार्थ खायलासोबत घेऊन येतात. मग आम्ही सर्व खाण्याच्या वस्तू आंदोलनकर्त्यांमध्ये वाटप करत असतो. काही महिला घरून जेवण करुन येतात आणि सोबतही घेऊन येतात. साधारणपणे दुपारी जेवणाचे वाटप केले जाते. 

तसेच आम्ही आमच्या परिसराबद्दल माहिती असलेल्या लोकांकडे जातो आणि त्यांच्याकडे मदतीसाठी विचारतो. मग ते कधीकधी आंदोलनकर्त्यांना ब्लँकेट आणि गाद्या देतात. अशाप्रकारे आमचं आंदोलन सुरु आहे असं इमाद अहमद यांनी सांगितले. निषेध करणारी महिला नूर जहां म्हणते की जर तुमच्या घरी एखादा पाहुणा आला तर तुम्ही त्यांचा आदरातिथ्य करता तसं आम्ही आमच्या घरातून जे सामान आणतो जेणेकरुन आम्ही आमच्या पाहुण्यांची काळजी घेऊ शकू कारण ते आमच्या संघर्षात आमच्यासोबत उभे राहतील.

पंजाबमधील आलेल्या लोकांनी केलं अन्नधान्य दान शाहीन बागेत गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलकांसाठी लंगर बनवले गेले होते, जे संध्याकाळपर्यंत चालते, शेकडो लोक खाण्यासाठी येतात. याबाबत माहिती देताना हमासिमरन सिंह म्हणाले की, जेव्हा जेव्हा पंजाबमधील आमचे भाऊ येतात. ते निषेध करणार्‍यांना अन्नधान्य देतात आणि त्यांच्यामुळेआम्ही लोकांना एका वेळेसाठी अन्न देऊ शकतो. त्याचप्रमाणे, इतर कोणत्याही राज्यातून लोक येतात, ते कधीकधी गहू, तांदूळ आणि पीठ घेऊन येतात. 

टॅग्स :Muslimमुस्लीमcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकPunjabपंजाब