शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

8 फेब्रुवारीनंतर शाहीन बागचा होणार जलियनवाला बाग; ओवेसींचा गर्भित इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2020 11:14 IST

नागरिकता संशोधन विधेयकाविरुद्ध शाहीन बागेत सुरू असलेल्या आंदोलनामुळे दिल्ली-नोएडा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे भाजपनेते आक्रमक झाले आहेत. भाजपच्या अनेक नेत्यांनी या आंदोलनाविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे. 

नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर दिल्लीत मोठी घटना घडणार अशी शंका एमआयएम पक्षाचे प्रमुख असुद्दीन ओवेसी यांनी उपस्थित केली आहे. येत्या 8 फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभेसाठी मतदान होणार आहे. त्यानंतर दिल्लीतील शाहीन बागचे रुपांतर जलियनवाला बागमध्ये होईल, असंही ते म्हणाले. 

दिल्लीतील शाहीन बागमध्ये मागील 50 दिवसांपासून नागरिकता संशोधन कायद्याचा विरोध करण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे. या संदर्भात संसदेतून बाहेर आल्यानंतर ओवेसी यांना विचारण्यात आले. ते म्हणाले की, दिल्लीत 8 फेब्रुवारी रोजी मतदान आहे. त्यानंतर भाजपकडून या आंदोलनात गोळीबार करण्यात येईल. हे लोक शाहीन बागचे रुपांतर जलियनवाला बागमध्ये करणार आहेत. भाजपच्या एका मंत्र्यांनेच या संदर्भात वक्तव्य केले होते. त्यामुळे सरकारला यावर उत्तर द्यावे लागले, असंही ओवेसी यांनी सांगितले. 

ओवेसी यांचा इशारा भाजपचे मंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडे होता. दिल्लीतील प्रचार सभेत बोलताना ठाकूर यांनी उपस्थितांकडून नारेबाजी करून घेतली होती. त्यानंतर दिल्लीतील शाहीन बाग राजकीय केंद्रबिंदू बनले होते.

नागरिकता संशोधन विधेयकाविरुद्ध शाहीन बागेत सुरू असलेल्या आंदोलनामुळे दिल्ली-नोएडा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे भाजपनेते आक्रमक झाले आहेत. भाजपच्या अनेक नेत्यांनी या आंदोलनाविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे.