शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

शाहजहान सासुरवाडीला गेला अन् ३७ वर्षे तुरुंगात अडकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 07:12 IST

अवैधरीत्या प्रवेश केल्या प्रकरणी भारतीय नागरिकाला एवढी वर्षे तुरुंगात काढावी लागली.

अगरतळा : नातेवाइकांना भेटण्यासाठी बांगलादेशात गेलेल्या त्रिपुराच्या सिपाहीजाला जिल्ह्यातील एक व्यक्ती तब्बल ३७ वर्षांनी मायदेशी परतली. शाहजहान (६२) असे भारतीय व्यक्तीचे नाव असून, तो १९८८ साली बांगलादेशात गेला होता. मात्र, अवैधरीत्या प्रवेश केल्या प्रकरणी भारतीय नागरिकाला एवढी वर्षे तुरुंगात काढावी लागली. मंगळवारी अखेर तो स्वत:च्या घरी पोहोचल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

शाहजहान सीमेलगतच्या रबींद्रनगर गावातील रहिवासी आहे. लग्नानंतर तो बांगलादेशातील कोमिला गावात सासरवाडीच्या लोकांना भेटण्यासाठी गेला होता. मात्र, पोलिसांनी नातेवाइकांच्या घरावर छापा टाकत अवैधरीत्या प्रवेश केल्याच्या आरोपाखाली शाहजहानला अटक केली.  बांगलादेश सरकारकडून मायदेशी जाण्याची परवानी मिळेपर्यंत मी तब्बल ३७ वर्षे तुरुंगात काढल्याचा दावा शहाजहान केला आहे. 

टॅग्स :Bangladeshबांगलादेशjailतुरुंग