शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

दिल्लीत '२६ जुलै'चा हाहाकार; मुलीला शाळेत सोडायला जातानाच तरुणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2018 16:00 IST

२६ जुलैच्या मुंबईतील जलप्रलयाला १३ वर्षं पूर्ण होत असताना आज दिल्ली-एनसीआरमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.

नवी दिल्लीः २६ जुलै म्हणताच मुंबईकरांच्या डोळ्यापुढे तरळतो तो जलप्रलयाने उडवलेला हाहाकार. २००५ साली याच दिवशी मुंबईवर आभाळ फाटलं होतं आणि त्यात अनेक संसार मोडून पडले होते. आज या घटनेला १३ वर्षं पूर्ण होत असताना आणि मुंबईकर त्या आठवणीने धास्तावला असताना, दिल्ली-एनसीआरमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात, प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे एका तरुणाला नाहक जीव गमवावा लागला आहे. 

इंदिरापूरम येथे क्षिप्रा सनसिटी भागात ही दुर्दैवी घटना घडली. सकाळी मुसळधार पाऊस पडत असताना, सूरज कांडा हा तरुण आपल्या मुलीला शाळेत सोडायला जात होता. त्यावेळी चालता-चालता पाय विजेच्या उघड्या तारेवर पडल्यानं शॉक लागून त्याचा मृत्यू झाला. विद्युत विभागाने पावसाळ्याआधी आपलं काम पूर्ण केलं असतं, तर ही दुर्घटना टळू शकली असती, अशी नाराजी आणि चीड स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केली.  

त्याशिवाय, गाझियाबादमध्ये खोरा भागात इमारतीचा भाग पडून १० वर्षांचा मुलगा जखमी झाला आहे. ग्रेटर नोएडामध्ये तीन मजली बंगल्याचा भाग कोसळला. सुदैवानं, संपूर्ण कुटुंब सुखरूप आहे. इंदिरापूरमजवळ रस्ता खचल्याने भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. 

 

टॅग्स :delhiदिल्लीmonsoon 2018मान्सून 2018