शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
3
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
4
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
5
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
6
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
7
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
8
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
9
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
10
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
11
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
12
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
13
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
14
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
15
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
16
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
17
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
18
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
19
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
20
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!

दिल्लीत '२६ जुलै'चा हाहाकार; मुलीला शाळेत सोडायला जातानाच तरुणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2018 16:00 IST

२६ जुलैच्या मुंबईतील जलप्रलयाला १३ वर्षं पूर्ण होत असताना आज दिल्ली-एनसीआरमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.

नवी दिल्लीः २६ जुलै म्हणताच मुंबईकरांच्या डोळ्यापुढे तरळतो तो जलप्रलयाने उडवलेला हाहाकार. २००५ साली याच दिवशी मुंबईवर आभाळ फाटलं होतं आणि त्यात अनेक संसार मोडून पडले होते. आज या घटनेला १३ वर्षं पूर्ण होत असताना आणि मुंबईकर त्या आठवणीने धास्तावला असताना, दिल्ली-एनसीआरमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात, प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे एका तरुणाला नाहक जीव गमवावा लागला आहे. 

इंदिरापूरम येथे क्षिप्रा सनसिटी भागात ही दुर्दैवी घटना घडली. सकाळी मुसळधार पाऊस पडत असताना, सूरज कांडा हा तरुण आपल्या मुलीला शाळेत सोडायला जात होता. त्यावेळी चालता-चालता पाय विजेच्या उघड्या तारेवर पडल्यानं शॉक लागून त्याचा मृत्यू झाला. विद्युत विभागाने पावसाळ्याआधी आपलं काम पूर्ण केलं असतं, तर ही दुर्घटना टळू शकली असती, अशी नाराजी आणि चीड स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केली.  

त्याशिवाय, गाझियाबादमध्ये खोरा भागात इमारतीचा भाग पडून १० वर्षांचा मुलगा जखमी झाला आहे. ग्रेटर नोएडामध्ये तीन मजली बंगल्याचा भाग कोसळला. सुदैवानं, संपूर्ण कुटुंब सुखरूप आहे. इंदिरापूरमजवळ रस्ता खचल्याने भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. 

 

टॅग्स :delhiदिल्लीmonsoon 2018मान्सून 2018