शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

काँग्रेसच्या जेष्ठ नेत्याने घेतला राजकारणातून सन्यास; सोनिया गांधींना लिहिलं पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 15:55 IST

एके एंटनी पहिल्यांदा १९७० मध्ये केरळमधून आमदार बनले होते. मागील ५२ वर्ष ते सक्रीय राजकारणात आहेत

नवी दिल्ली – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री एके एंटनी(Ak Antony) यांनी राजकारणातून सन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर पुढे ते एकही निवडणूक लढवणार नाहीत. एके एंटनी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे पत्र लिहून सक्रीय राजकारणातून सन्यास घेत असल्याचं कळवलं आहे. एके एंटनी हे राज्यसभेचे खासदार आहेत. २ एप्रिल रोजी त्यांचा कार्यकाळ संपत आहे.

एके एंटनी पहिल्यांदा १९७० मध्ये केरळमधून आमदार बनले होते. मागील ५२ वर्ष ते सक्रीय राजकारणात आहेत. मागील वर्षी केरळ विधानसभेत झालेल्या निवडणुकीत एंटनी यांनी म्हटलं होतं की, ते आता राजकीय जीवनातून निवृत्त होऊ इच्छितात. ८१ वर्षीय एके एंटनी यांनी याबाबत पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून माहिती दिली आहे. काही महिन्यांपूर्वी मी सोनिया गांधी यांना अनपौचारिक माहिती दिली होती असं त्यांनी म्हटलं.

दिल्लीत राहणार नाही

सन्यास घेण्यापूर्वी एके एंटनी(AK Antony) यांनी सांगितले आहे की, आता ते दिल्लीत राहणार नाही. निवृत्तीनंतर तिरुवनंतपुरम येथे शिफ्ट होणार आहे. मला पक्षाने खूप संधी दिली. मी नेहमी काँग्रेसचा आभारी राहीन. आता मी एप्रिलपासून दिल्ली सोडून तिरुवनंतपुरमला जाणार आहे.   

टॅग्स :congressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधी