शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

‘आत्मनिर्भर’साठी स्वदेशी पर्याय शाेधावा- नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2020 02:01 IST

उत्पादन क्षेत्रावर भर देण्याचे आवाहन

नवी दिल्ली : भारताला ‘आत्मनिर्भर’ बनविण्यासाठी देशी उद्याेजकांना आयातीसाठी स्वदेशी पर्याय शाेधण्याची गरज असल्याचे मत केंद्रीय परिवहन आणि लघुउद्याेगमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. ‘फिक्की’च्या वार्षिक संमेलनात ते बाेलत हाेते. भारताला ‘आत्मनिर्भर’ बनविण्यासाठी उत्पादन क्षेत्राचा जीडीपीमधील वाटा सध्याच्या २२-२६ टक्क्यांवरून ३० टक्क्यांपर्यंत वाढविणे आवश्यक असल्याने सांगतानाच कृषी क्षेत्राचा वाटाही २५ टक्क्यांपर्यंत नेण्याची गरज असल्याचे गडकरी म्हणाले.  आपण अनेक गाेष्टींची आयात करताे. त्यांना स्वदेशी पर्याय शाेधण्याची गरज आहे. दर्जा आणि किमतीसाेबत तडजाेड न करताही पर्याय मिळू शकताे. हेच खरे आत्मनिर्भर भारत मिशन आहे. देशाची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी आयात कमी करून निर्यात वाढविणे गरजेचे असल्याचे गडकरी म्हणाले. ‘आत्मनिर्भर’ हाेण्यासाठी बाजारात राेख उपलब्धतेचीही गरज आहे. गुंतवणूक आणि विकासदर वाढविणे अवघड असून, बेराेजगारीही कमी हाेणार नसल्याचे गडकरी म्हणाले. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी