शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
2
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
4
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
5
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
6
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
7
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
8
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
9
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
10
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
11
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
12
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
13
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
14
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
15
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
16
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
17
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
18
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
19
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
20
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...

‘आत्मनिर्भर’साठी स्वदेशी पर्याय शाेधावा- नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2020 02:01 IST

उत्पादन क्षेत्रावर भर देण्याचे आवाहन

नवी दिल्ली : भारताला ‘आत्मनिर्भर’ बनविण्यासाठी देशी उद्याेजकांना आयातीसाठी स्वदेशी पर्याय शाेधण्याची गरज असल्याचे मत केंद्रीय परिवहन आणि लघुउद्याेगमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. ‘फिक्की’च्या वार्षिक संमेलनात ते बाेलत हाेते. भारताला ‘आत्मनिर्भर’ बनविण्यासाठी उत्पादन क्षेत्राचा जीडीपीमधील वाटा सध्याच्या २२-२६ टक्क्यांवरून ३० टक्क्यांपर्यंत वाढविणे आवश्यक असल्याने सांगतानाच कृषी क्षेत्राचा वाटाही २५ टक्क्यांपर्यंत नेण्याची गरज असल्याचे गडकरी म्हणाले.  आपण अनेक गाेष्टींची आयात करताे. त्यांना स्वदेशी पर्याय शाेधण्याची गरज आहे. दर्जा आणि किमतीसाेबत तडजाेड न करताही पर्याय मिळू शकताे. हेच खरे आत्मनिर्भर भारत मिशन आहे. देशाची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी आयात कमी करून निर्यात वाढविणे गरजेचे असल्याचे गडकरी म्हणाले. ‘आत्मनिर्भर’ हाेण्यासाठी बाजारात राेख उपलब्धतेचीही गरज आहे. गुंतवणूक आणि विकासदर वाढविणे अवघड असून, बेराेजगारीही कमी हाेणार नसल्याचे गडकरी म्हणाले. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी