शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

भारत-पाक यांच्यात दुबईत गुप्त चर्चा; ‘राॅ’,‘आयएसआय’ अधिकाऱ्याचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2021 07:17 IST

India and Pakistan : सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताची गुप्तचर संस्था ‘राॅ’ आणि पाकिस्तानची गुप्तचर संस्था ‘आयएसआय’च्या अधिकाऱ्यांनी दुबईमध्ये भेट घेतली.

नवी दिल्ली : काश्मीर प्रश्नावरून निर्माण झालेला तणाव कमी करण्याच्या दृष्टीने भारत आणि पाकिस्तानच्या गुप्तचर विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची बैठक झाली. यावर्षी जानेवारीत दुबईमध्ये ही बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताची गुप्तचर संस्था ‘राॅ’ आणि पाकिस्तानची गुप्तचर संस्था ‘आयएसआय’च्या अधिकाऱ्यांनी दुबईमध्ये भेट घेतली. संयुक्त अरब अमिरातीने या भेटीसाठी पुढाकार घेतला हाेता. यासंबंधी दाेन्ही सस्थांनी अधिक माहिती दिली नाही. मात्र, पाकिस्तानातील सुरक्षाविषयक तज्ज्ञ आयेशा सिद्दीक यांच्यानुसार अशा प्रकारच्या बैठका यापूर्वीही गेल्या काही महिन्यांमध्ये झालेल्या आहेत. या बैठका थायलंड, दुबई, तसेच लंडनमध्ये झाल्याची माहिती आयेशा यांनी दिली. 

वाढलेला तणावकाश्मीरात २०१९ मध्ये पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारताने कठाेर भूमिका घेतली हाेती. भारताने त्यानंतर एअर स्ट्राइक करून पाकिस्तानी दहशतवाद्यांचे माेठे तळ उद्ध्वस्त केले हाेते. तेव्हापासून दाेन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे, तर यावर्षी काश्मीरमध्ये माेठ्या प्रमाणात घुसखाेरीही झाली असून, अनेक दहशतवाद्यांचा खात्माही करण्यात आला आहे.

संवाद महत्त्वाचा-    चर्चा न करण्यापेक्षा दाेन्ही देशांमध्ये संवाद सुरू हाेणे जास्त चांगले आहे, असे संरक्षणतज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र, या बैठकांबाबत जास्त वाच्यता न करता चर्चा सुरू ठेवणे अधिक याेग्य असल्याची भूमिका घेण्यात आली आहे. -    सध्या केवळ प्राथमिक स्वरूपाचीच चर्चा आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले. या चर्चेतून दाेन्ही देशांमध्ये सध्याची तणावाची परिस्थिती काही प्रमाणात कमी हाेईल. त्याशिवाय फार काही साध्य हाेणार नाही, असेही काही तज्ज्ञांचे मत आहे. 

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान