शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
2
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
3
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
4
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
5
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
6
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
7
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
8
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
9
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
10
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
11
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
12
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...
13
४०% पार्ट्स होणार स्वस्त! सर्व्हिसिंगच्या बिलातही दिलासा; GST कपातीनंतर सोपा होणार कार-बाईकचा मेंटेनन्स
14
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
15
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
16
शुक्र गोचर २०२५: शुक्रादित्य राजयोग; 'या' ६ राशी हात लावतील तिथे सोनं करतील!
17
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
18
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
19
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
20
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा 'असा' असणार, काँग्रेसची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 20:31 IST

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये राहुल गांधींनी कन्याकुमारी ते श्रीनगर अशी भारत जोडो यात्रा काढली होती.

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी लवकरच आपल्या बहुचर्चित भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा सुरू करणार आहेत. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा गुजरातपासून सुरू होऊन ईशान्येकडील राज्य मेघालयपर्यंत सुरू राहील, असा दावा महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला. 

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये राहुल गांधींनी कन्याकुमारी ते श्रीनगर अशी भारत जोडो यात्रा काढली होती. काँग्रेसने भारत जोडो यात्रा अत्यंत यशस्वी काढण्यात आली होती. कर्नाटकात ज्या भागातून भारत जोडो यात्रा काढली होती. त्याठिकाणी नुकत्याच झालेल्या विधानसभेत काँग्रेसने बाजी मारली होती. 

या यात्रेनंतर लोकांच्या मनात राहुल गांधी यांची प्रतिमा बदलली असल्याचा दावा काँग्रेसकडून केला जात आहे. भारत जोडो यात्रेच्या पहिल्या टप्प्यात राहुल गांधींनी कन्याकुमारी ते काश्मीर असा 4,000 किलोमीटरचा प्रवास केला. मात्र, भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा राहुल गांधी कधीपासून सुरू करणार याबाबत कोणतीही तारीख आणि मार्ग समोर आलेला नाही.

राजकीय विश्लेषक आणि ज्येष्ठ पत्रकारांच्या मते, राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेने काँग्रेस कार्यकर्त्यांना भाजपचा मुकाबला करण्यासाठी नवी ऊर्जा दिली आहे. याचबरोबर, पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत याचा फायदा काँग्रेसला घ्यायला नक्कीच आवडेल.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस