शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पुढच्या २४ तासांत क्यारची तीव्रता वाढणार, कोकण किनारपट्टीवर सावधानतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2019 20:36 IST

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या क्यार चक्रिवादळामुळे सध्या पश्चिम किनारपट्टीवर जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे

बंगळुरू  -अरबी समुद्रात निर्माण झालेल्या क्यार चक्रिवादळामुळे सध्या पश्चिम किनारपट्टीवर जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. दरम्यान, येत्या २४ तासांमध्ये या चक्रिवादळाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. क्यार चक्रिवादळाचा प्रभाव कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोव्याच्या किनारपट्टीवर दिसून येणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तटरक्षक दलाने अलर्ट जारी करत बचाव कार्याच्या तयारीला वेग दिला आहे. तसेच समुद्रात अडकलेल्या मच्छिमारांना वाचवण्याचे काम सुरू आहे.  क्यार चक्रिवादळाबाबत माहिती देताना हवामान खात्याने सांगितले की, ''पुढच्या २४ तासांत अरबी समुद्रात क्यारचा प्रभाव वाढेल. याचा परिणाम किनारी भागांमध्ये दिसून येईल. त्यामुळे कर्नाटच्या काही भागात पाऊस आणि वादळाची शक्यता आहे. तसेच हे वाळक चक्रिवादळात परिवर्तित होण्याची शक्यता आहे, मात्र नंतर हे चक्रिवादळ ओमानच्या किनाऱ्याच्या दिशेने जाईल.''

 क्यार चक्रिवादळामुळे वारे वेगाने वाहण्याची शक्यता आहे. तसेच या काळात वाऱ्याचा वेग  ताशी ८५ किमीपर्यंत जाऊ शकतो. महाराष्ट्रातील कोकण विभागात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पालघर, सिंधुदुर्गसह अन्य ठिकाणच्या मच्छिमारांना माघारी बोलावण्यात आले आहे.  

टॅग्स :Kyarr Cyclonक्यार चक्रीवादळMaharashtraमहाराष्ट्र