शहरं
Join us  
Trending Stories
1
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
2
पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज...
3
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
4
Mumbai Crime: हाताच्या नसा कापल्या गेल्या अन्... पोलिसाच्या मृत्युचे कोडे उलगडले; पत्नी, मुलाला अटक
5
३.७ कोटी देऊन बॉयफ्रेंडच्या पत्नीसोबत केली तडजोड, पण नंतर घडलं असं काही, पैसेही गेले आणि... 
6
Gold Silver Price 24 September: नवरात्रीत सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण, आता खरेदी करावं की आणखी स्वस्त होण्याची वाट पाहावी?
7
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
8
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
9
कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
10
भलीमोठी स्क्रीन, अल्ट्रा एचडी डिस्प्ले; सोनी कंपनीच्या टीव्हीवर थेट ५० हजारांची सूट!
11
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: ५ मिनिटांत होणारे गणेश स्तोत्र म्हणा, शाश्वत कृपा-लाभ मिळवा!
12
IND vs BAN: अर्शदीप सिंगला आज संधी मिळणार? कोणाचा पत्ता कट होणार? अशी असू शकते Playing XI
13
Video: बँकाँकमध्ये भूमिगत रेल्वे स्टेशनचे काम सुरु होते; अचानक रस्त्यावर भगदाड पडले, सगळे...
14
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: व्रत पूजन कसे कराल? पाहा, सोपी पद्धत, शुभ मुहूर्त अन् मान्यता
15
Asia Cup 2025: तिलक वर्मा नवा विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर; शिखर धवनला मागे टाकण्याची संधी
16
३ दिवस धन-महालक्ष्मी योग: ९ राशींना नवरात्र लकी, अपूर्व लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, वैभव-भरभराट!
17
GPS लोकेशनमुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते का? नेमकं कारण तरी काय? जाणून घ्या
18
मुख्यमंत्र्यांचं उद्योगपती अजीम प्रेमजी यांना पत्र; उधारीत का मागितला एक रस्ता?
19
'कोल्हापूरकरांनो आता आपली जबाबदारी...'; मराठवाड्यातील मदतीसाठी सतेज पाटलांचे आवाहन

कलम 370 हटवल्यामुळे जम्मू-काश्मीरला फायदाच होणार- राष्ट्रपती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2019 20:11 IST

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशाला संबोधित केलं आहे. या भाषणात त्यांनी अनेक मुद्द्यावर मत व्यक्त केलं आहे.

नवी दिल्ली: स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशाला संबोधित केलं आहे. या भाषणात त्यांनी अनेक मुद्द्यावर मत व्यक्त केलं आहे. जम्मू- काश्मीरमधून कलम 370 हटविल्याने तेथील नागरिकांना देखील आता देशातील इतर नागरिकांप्रमाणे अधिकार मिळणार आहे. त्याचप्रमाणे त्यांना याचा नक्कीच फायदा होणार असल्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सांगितले आहे. भारताच्या 73व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशवासीयांना संबोधित करताना ते बोलत होते. 

राष्ट्रपतींनी सांगितले की, जम्मू- काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर आता तेथील लोकांना पूर्ण देशातील नागरिकांप्रमाणेच अधिकार मिळणार आहे. तसेच तेथील रहिवाशी आरक्षण आणि नोकरीचा लाभ घेऊ शकतील. त्याचप्रमाणे तिहेरी तलाक रद्द झाल्याने देशातील मुस्लिम महिलांमध्ये न्याय मिळाल्याची भावना आहे. 

भारत हे एक स्वातंत्र्य राष्ट्राच्या रूपाने 72 वर्षं पूर्ण करत आहे. त्याचप्रमाणे 2 ऑक्टोबरला राष्ट्राला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अमूल्य योगदान देणाऱ्या महात्मा गांधींची 150वी जयंती साजरी करणार आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान मतदारांनी दाखवलेल्या जनजागृतीचाही त्यांनी उल्लेख केला आहे. निवडणुकीत मोठ्या संख्येने मतदान केंद्रावर पोहचून मतदान केल्याने त्यांनी मतदारांचे मी आभार मानतो. तसेच राज्यसभा आणि लोकसभेत विविध विधेयके पारीत झाल्याचंही त्यांनी सांगितलं.

 

 

टॅग्स :Ramnath Kovindरामनाथ कोविंदIndependence Dayस्वातंत्र्य दिनIndiaभारत