शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

स्कॉर्पिओ कंटेनरमध्ये घुसली, एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2023 09:29 IST

पोलिसांनी या घटनेची माहिती मृताच्या नातेवाईकांना दिली आहे. कुटुंबाला नुकसान भरपाई देण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

बिहारच्या रोहतास जिल्ह्यामध्ये मोठा अपघात झाला आहे. महिंद्राची स्कॉर्पिओ एसयुव्ही नियंत्रण गमावल्याने हावेच्या बाजुला उभ्या असलेल्या ट्रकवर जाऊन आदळली. यामध्ये सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने जखमींना हॉस्पिटलमध्ये हलविले आहे. 

हा अपघात शिवसागरमध्ये हायवेवर झाला आहे. झारखंडच्या रांचीमधून एका गावातील लोक प्रवास करत होते. वाटेत चालकाला झोप आली, यामुळे कार अनियंत्रित होऊन रस्त्याकडेला उभ्या असलेल्या ट्रकला जाऊन आदळली. यामध्ये एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी स्कॉर्पिओमध्ये अडकलेल्या लोकांचे मृतदेह बाहेर काढले आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. 

पोलिसांनी या घटनेची माहिती मृताच्या नातेवाईकांना दिली आहे. कुटुंबाला नुकसान भरपाई देण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. ट्रकचालक महामार्गाच्या कडेला अनेक ठिकाणी वाहने उभी करून जातात. अंधारामुळे अनेकवेळा चालकाला समोरील ट्रक दिसत नाही. यामुळे असे अपघात होतात, असा आरोप स्थानिकांनी केला आहे.  

टॅग्स :Accidentअपघात