शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
5
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
6
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
7
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
8
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
9
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
10
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
11
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
12
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
13
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
14
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
16
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
17
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
19
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
20
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!

"विज्ञान खोटे बोलत नाही," देशातील कोरोना मृत्यूंबाबत राहुल गांधींचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2022 08:38 IST

‘हू’च्या अहवालावर केले भाष्य 

नवी दिल्ली : कोरोनाकाळात देशात ४७ लाख लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा जागतिक आरोग्य संघटनेने एका अहवालात केला आहे. याच मुद्द्यावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत म्हटले की, मोदी खोटे बोलतात, पण विज्ञान कधी खोटे बोलत नाही. 

राहुल गांधी यांनी ट्वीट केले आहे की, ४७ लाख भारतीय नागरिकांचा मृत्यू कोरोनामुळे झाला. तर, सरकार मात्र ४.८ लाख लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगते. त्यांनी सरकारला असे आवाहन केले आहे की, ज्या लोकांचा या काळात मृत्यू झाला त्या कुटुंबाला ४ लाख रुपये मदत दिली जावी. 

जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल बिनबुडाचाभारतात कोरोनामुळे ४७ लाख लोकांचा मृत्यू झाला या जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालातील निष्कर्षावर सेंट्रल कौन्सिल ऑफ हेल्थ ॲण्ड फॅमिली वेलफेअर या संघटनेच्या १४व्या परिषदेत तीव्र आक्षेप घेण्यात आला. जागतिक आरोग्य संघटनेने काढलेला निष्कर्ष बिनबुडाचा व वस्तुस्थितीचा विपर्यास करणारा आहे, अशी टीका या परिषदेतील वक्त्यांनी केली आहे.  जगभरात कोरोनामुळे सुमारे दीड कोटी लोक मरण पावले असून, त्यातील बहुसंख्य लोक आग्नेय आशिया, भारत व अमेरिकेतील आहेत असा निष्कर्ष  गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात मांडला आहे. जगभरात ६२ लाख लोकांचा मृत्यू झाला असे विविध देशांच्या अधिकृत आकडेवारीतून दिसून येते. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcorona virusकोरोना वायरस बातम्या