शहरं
Join us  
Trending Stories
1
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
2
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
3
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
4
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
5
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
6
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
7
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
8
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
9
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
10
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
11
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
12
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
13
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
14
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
15
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
16
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
17
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
18
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
19
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
20
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

"विज्ञान खोटे बोलत नाही," देशातील कोरोना मृत्यूंबाबत राहुल गांधींचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2022 08:38 IST

‘हू’च्या अहवालावर केले भाष्य 

नवी दिल्ली : कोरोनाकाळात देशात ४७ लाख लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा जागतिक आरोग्य संघटनेने एका अहवालात केला आहे. याच मुद्द्यावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत म्हटले की, मोदी खोटे बोलतात, पण विज्ञान कधी खोटे बोलत नाही. 

राहुल गांधी यांनी ट्वीट केले आहे की, ४७ लाख भारतीय नागरिकांचा मृत्यू कोरोनामुळे झाला. तर, सरकार मात्र ४.८ लाख लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगते. त्यांनी सरकारला असे आवाहन केले आहे की, ज्या लोकांचा या काळात मृत्यू झाला त्या कुटुंबाला ४ लाख रुपये मदत दिली जावी. 

जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल बिनबुडाचाभारतात कोरोनामुळे ४७ लाख लोकांचा मृत्यू झाला या जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालातील निष्कर्षावर सेंट्रल कौन्सिल ऑफ हेल्थ ॲण्ड फॅमिली वेलफेअर या संघटनेच्या १४व्या परिषदेत तीव्र आक्षेप घेण्यात आला. जागतिक आरोग्य संघटनेने काढलेला निष्कर्ष बिनबुडाचा व वस्तुस्थितीचा विपर्यास करणारा आहे, अशी टीका या परिषदेतील वक्त्यांनी केली आहे.  जगभरात कोरोनामुळे सुमारे दीड कोटी लोक मरण पावले असून, त्यातील बहुसंख्य लोक आग्नेय आशिया, भारत व अमेरिकेतील आहेत असा निष्कर्ष  गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात मांडला आहे. जगभरात ६२ लाख लोकांचा मृत्यू झाला असे विविध देशांच्या अधिकृत आकडेवारीतून दिसून येते. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcorona virusकोरोना वायरस बातम्या