शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

"विज्ञान खोटे बोलत नाही," देशातील कोरोना मृत्यूंबाबत राहुल गांधींचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2022 08:38 IST

‘हू’च्या अहवालावर केले भाष्य 

नवी दिल्ली : कोरोनाकाळात देशात ४७ लाख लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा जागतिक आरोग्य संघटनेने एका अहवालात केला आहे. याच मुद्द्यावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत म्हटले की, मोदी खोटे बोलतात, पण विज्ञान कधी खोटे बोलत नाही. 

राहुल गांधी यांनी ट्वीट केले आहे की, ४७ लाख भारतीय नागरिकांचा मृत्यू कोरोनामुळे झाला. तर, सरकार मात्र ४.८ लाख लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगते. त्यांनी सरकारला असे आवाहन केले आहे की, ज्या लोकांचा या काळात मृत्यू झाला त्या कुटुंबाला ४ लाख रुपये मदत दिली जावी. 

जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल बिनबुडाचाभारतात कोरोनामुळे ४७ लाख लोकांचा मृत्यू झाला या जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालातील निष्कर्षावर सेंट्रल कौन्सिल ऑफ हेल्थ ॲण्ड फॅमिली वेलफेअर या संघटनेच्या १४व्या परिषदेत तीव्र आक्षेप घेण्यात आला. जागतिक आरोग्य संघटनेने काढलेला निष्कर्ष बिनबुडाचा व वस्तुस्थितीचा विपर्यास करणारा आहे, अशी टीका या परिषदेतील वक्त्यांनी केली आहे.  जगभरात कोरोनामुळे सुमारे दीड कोटी लोक मरण पावले असून, त्यातील बहुसंख्य लोक आग्नेय आशिया, भारत व अमेरिकेतील आहेत असा निष्कर्ष  गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात मांडला आहे. जगभरात ६२ लाख लोकांचा मृत्यू झाला असे विविध देशांच्या अधिकृत आकडेवारीतून दिसून येते. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcorona virusकोरोना वायरस बातम्या