शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
4
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
5
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
6
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
7
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
8
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
9
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
10
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
11
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
12
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
13
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
14
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
15
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
16
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
17
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
18
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
19
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
20
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

शाळेला उशीर होतोय, मोदीजी लक्ष द्या !

By admin | Updated: October 15, 2015 02:21 IST

रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम रखडल्यामुळे वाहतूक कोंडी होऊन शाळेत पोहोचण्यात होणाऱ्या विलंबाकडे तिसरीत शिकणाऱ्या एका आठ वर्षांच्या

बेंगळुरू : रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम रखडल्यामुळे वाहतूक कोंडी होऊन शाळेत पोहोचण्यात होणाऱ्या विलंबाकडे तिसरीत शिकणाऱ्या एका आठ वर्षांच्या चिमुकल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ई-मेलने पत्र पाठवून लक्ष वेधले आणि काय पंतप्रधान कार्यालयानेही(पीएमओ) लागलीच आदेश पाठवत कारवाई सुरू केली आहे. वायव्य जंक्शनवरील वाहतुकीची कोंडी हजारो वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत असल्याकडे एका विद्यार्थ्याने लक्ष वेधल्यानंतर पीएमओनेही संवदेनशील प्रतिसाद देत रेल्वेला या प्रश्नात लक्ष घालण्याचा आदेश दिला. गोरागुंटेपल्या जंक्शनजवळील रेल्वे क्रॉसिंगवर बांधण्यात येत असलेल्या फ्लायओव्हरमुळे वाहतुकीची कोंडी दैनंदिन झाली आहे. परिणामी विद्यारण्यापुरा येथे राहणाऱ्या अभिनव नावाच्या या मुलाला यशवंतपूर येथील नॅशनल पब्लिक स्कूल या त्याच्या तीन कि.मी. अंतरावरील शाळेत पोहोचण्यासाठी ४५ मिनिटांचा अवधी लागतो. संरक्षण मंत्रालयाकडून निधी मिळण्यास विलंब झाल्यामुळे या प्रकल्पाचे काम रखडले आहे. वाहनांच्या प्रदूषणामुळे केवळ लोकांच्या प्रकृतीवरच नव्हे तर माझ्या अभ्यासावरही परिणाम झाला आहे, असे अभिनवने पत्रात म्हटले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)