शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
9
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
10
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
11
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
12
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
13
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

शाळेला उशीर होतोय, मोदीजी लक्ष द्या !

By admin | Updated: October 15, 2015 02:21 IST

रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम रखडल्यामुळे वाहतूक कोंडी होऊन शाळेत पोहोचण्यात होणाऱ्या विलंबाकडे तिसरीत शिकणाऱ्या एका आठ वर्षांच्या

बेंगळुरू : रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम रखडल्यामुळे वाहतूक कोंडी होऊन शाळेत पोहोचण्यात होणाऱ्या विलंबाकडे तिसरीत शिकणाऱ्या एका आठ वर्षांच्या चिमुकल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ई-मेलने पत्र पाठवून लक्ष वेधले आणि काय पंतप्रधान कार्यालयानेही(पीएमओ) लागलीच आदेश पाठवत कारवाई सुरू केली आहे. वायव्य जंक्शनवरील वाहतुकीची कोंडी हजारो वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत असल्याकडे एका विद्यार्थ्याने लक्ष वेधल्यानंतर पीएमओनेही संवदेनशील प्रतिसाद देत रेल्वेला या प्रश्नात लक्ष घालण्याचा आदेश दिला. गोरागुंटेपल्या जंक्शनजवळील रेल्वे क्रॉसिंगवर बांधण्यात येत असलेल्या फ्लायओव्हरमुळे वाहतुकीची कोंडी दैनंदिन झाली आहे. परिणामी विद्यारण्यापुरा येथे राहणाऱ्या अभिनव नावाच्या या मुलाला यशवंतपूर येथील नॅशनल पब्लिक स्कूल या त्याच्या तीन कि.मी. अंतरावरील शाळेत पोहोचण्यासाठी ४५ मिनिटांचा अवधी लागतो. संरक्षण मंत्रालयाकडून निधी मिळण्यास विलंब झाल्यामुळे या प्रकल्पाचे काम रखडले आहे. वाहनांच्या प्रदूषणामुळे केवळ लोकांच्या प्रकृतीवरच नव्हे तर माझ्या अभ्यासावरही परिणाम झाला आहे, असे अभिनवने पत्रात म्हटले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)