शहरं
Join us  
Trending Stories
1
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
2
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
3
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
4
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
5
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
6
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
7
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
8
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
9
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
10
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
11
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
12
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
13
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
14
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
15
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
16
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
17
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
18
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
19
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
20
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 

माती वाचवा मोहीम : नैसर्गिक घटकांशिवाय मातीचा उपयोग नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 05:57 IST

मातीबाबत सातत्याने संशोधन होत आलेले आहे आणि आम्हाला माहिती मिळत आलेली आहे. विज्ञान म्हणते की, नायट्रोजन, पोटॅशियम, फॉस्फरस, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम, कार्बन, ऑक्सिजन आणि हायड्रोजन थोडे जास्त प्रमाणात असायला हवे.

- भाग २

आम्ही सर्वजण हे जाणतो की, मातीमध्ये केवळ नैसर्गिक घटकच मोठ्या प्रमाणात असायला हवेत असे नाही, तर काही घटक कमी प्रमाणातही असायला हवेत. त्यामुळे मातीची शक्ती कायम राहते. देशातील मोठ्या भागात मातीची शक्ती कमी होत आहे. माती वाचवा अभियानाच्या माध्यमातून सद्गुरू मातीची ही शक्ती वाचविण्याचे आवाहन करीत आहेत. लोकमत वृत्तपत्र समूह या अभियानाला बळ देण्याचे काम करीत आहे. 

आपण कधी याकडे लक्ष दिले आहे की, एका शेतात कृषी उत्पन्न चांगले होते, तर शेजारच्या शेतात मात्र पीक तुलनेत तेवढे अधिक होत नाही. एकाच प्रकारचे बी आणि भौगोलिक परिस्थिती एकसारखी असूनही उत्पन्नात फरक पडतो. याचे कारण आहे मातीची शक्ती. शक्तीचा अर्थ आहे की, त्यात किती प्रमाणात कोणते नैसर्गिक घटक आहे. इ.स. १८४० पूर्वी असे समजले जात होते की, उत्पन्नासाठी मातीमध्ये अकार्बनिक पदार्थांची आवश्यकता असते. मात्र, हे माहीत नव्हते की, त्यातील घटकांचे प्रमाण किती असायला हवे. 

मातीबाबत सातत्याने संशोधन होत आलेले आहे आणि आम्हाला माहिती मिळत आलेली आहे. विज्ञान म्हणते की, नायट्रोजन, पोटॅशियम, फॉस्फरस, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम, कार्बन, ऑक्सिजन आणि हायड्रोजन थोडे जास्त प्रमाणात असायला हवे. कमी प्रमाणात का असेना पण लोह, गंधक, सिलिका, क्लोरिन, मॅगनीज, जस्त, निकेल, कोबाल्ट, मोलिब्डेनम, तांबे, बोरन व सॅलिनियमचे प्रमाणही खूप गरजेचे आहे. निसर्ग आपल्या पद्धतीने या घटकांचे प्रमाण निश्चित करतो. मात्र, मनुष्याने यात हस्तक्षेप केल्याने सर्व गणित बिघडले आहे. विशेष म्हणजे मातीमध्ये नायट्रोजन कार्बनिक आणि अकार्बनिक स्वरूपातही असते. कार्बनिक पदार्थ सडल्याने अमोनिया बनतो. अमोनियासोबत जिवाणूंच्या क्रियेप्रतिक्रियेतून जिवाणूंपासून एंझाइमची निर्मिती होते. अन्य घटकांचीही आपापली भूमिका असते.

कॅल्शियम रोपाला मजबूत करते, तर फॉस्फेट फूल आणि फळांसाठी फायदेशीर असते. मॅग्निशियम क्लोरोफिल बनविण्याच्या प्रक्रियेत साहाय्य करते. हायड्रोजन आणि ऑक्सिजन मातीतील पाण्यातून रोपाला मिळतो. या घटकांच्या आधारेच हे ठरते की, माती कशी आहे? आपण ज्या पीएच व्हॅल्यूबाबत ऐकता ते अतिशय महत्त्वाचे आहे. अधिक आम्लता अथवा अधिक क्षार दोन्हीही रोपांसाठी हानिकारक आहे. विज्ञानाच्या भाषेत सांगायचे तर जर पीएच व्हॅल्यू १ ते ६ असेल, तर त्याचा अर्थ आहे की, माती आम्लीय आहे. पीएच व्हॅल्यू ७ ते ८.५ असेल, तर माती खारट असेल. पीएच व्हॅल्यू ८.५ ते १४ च्या दरम्यान असेल, तर माती क्षार असलेली आहे.  

आपल्या मातीला ओळखणे आणि तिचे विश्लेषण करणे खूप गरजेचे आहे. आपण जर मातीला ओळखले नाही, तर ती आपल्यासाठी उपयोगी कशी ठरेल, मातीला नैसर्गिक वातावरण द्या, तर माती शक्तिशाली बनून राहील. ...

 

टॅग्स :Lokmatलोकमत