शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

"आम्ही हे जग सोडून जातोय, हा फोटो सर्वांना..."; सौरभने नोकराला पाठवला 'तो' शेवटचा मेसेज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2024 13:37 IST

सौरभ यांच्या दुकानात काम करणाऱ्या गोलूशी याबाबत चर्चा केली असता त्याने धक्कादायक खुलासा केला आहे.

सहारनपूरच्या सौरभ बब्बर यांनी आत्महत्या केल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. त्या दिवशी नेमकं काय घडलं, ज्याच्यामुळे सौरभ यांनी पत्नी मोनासोबत नदीत उडी मारली. सौरभ यांच्या दुकानात काम करणाऱ्या गोलूशी याबाबत चर्चा केली असता त्याने धक्कादायक खुलासा केला आहे. गोलूने सांगितलं की, ९ ऑगस्टच्या रात्री सौरभ दादांनी मला दुकानाची चावी दिली आणि ते निघून गेले. माझ्या घरी ते चावी द्यायला आले होते. मात्र तेव्हापासून ते बेपत्ता होते. 

कमिटी मेंबर्सचे लोक सांगत होते की, १० ऑगस्ट रोजी लकी ड्रॉ होता. दादांनी त्या सर्व लोकांना एका हॉटेलमध्ये बोलावलं होतं. पण ते स्वत:ला आलेच नाहीत. तसेच फोन पण उचलला नाही. त्यानंतर ११ ऑगस्ट रोजी त्यांनी वहिनीसोबत आत्महत्या केल्याचं समोर आलं. पण त्यांचा मृतदेह सापडलेला नाही. आजतकने गोलूशी संवाद साधला आहे. 

गोलूने सांगितलं की, "मी सौरभ बब्बर यांना १२ वर्षांपूर्वी त्यांनी जेव्हा ज्वेलरी शॉप उघडलं तेव्हापासून ओळखतो. ९ ऑगस्टच्या रात्री सौरभ दादा माझ्याकडे आले आणि मला दुकानाची चावी देऊन निघून गेले. मी दिवसभर सौरभ दादांच्या दुकानात राहायचो आणि रात्री झोपायला घरी जायचो. सर्व काही ठीक चाललं होतं, मला माहीत नाही की अचानक असं कोणतं डिप्रेशन आलं की हे करावे लागलं."

गोलूच्या म्हणण्यानुसार, या घटनेपूर्वी (गंगेत उडी मारण्यापूर्वी) सौरभ दादांनी मला दोन फोटो आणि ऑडिओ व्हॉट्सॲपवर पाठवले होते. फोटो हरिद्वारच्या पुलाचा होता. ते ऑडिओमध्ये म्हणत होते की "गोलू, हे सगळ्यांना दाखव, आम्ही हे जग सोडून जात आहोत." मी खरं सांगतो, दादा आतून इतके उदास होते, डिप्रेशनमध्ये होते हे त्यांनी मला कधीच कळू दिलं नाही.

सहारनपूर येथील रहिवासी असलेले सौरभ बब्बर यांनी कर्जाच्या ओझ्याला कंटाळून पत्नी मोनासह हरिद्वारमधील गंगा नदीत उडी मारून आत्महत्या केली. सोमवारी सौरभ यांचा मृतदेह सापडला. त्यानंतर सहारनपूरला आणून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, पत्नी मोनाचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. या दाम्पत्याच्या मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला आहे. या जोडप्याला दोन मुलं आहेत.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी