शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

स्वच्छतेसाठी कचरा व्यवस्थापन आवश्यक : गौतम गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2019 01:30 IST

गाजीपूर येथील क्षेपणभूमीची परिस्थिती आणि आसपासच्या भागातील नागरिकांना होणारा त्रास याबाबत गंभीर यांनी चिंता व्यक्त केली आहे.

नवी दिल्ली : दिल्लीच्या स्वच्छतेसाठी कचऱ्याचे व्यवस्थापन आवश्यक असल्याचे पूर्व दिल्लीचे भाजप खासदार गौतम गंभीर यांनी सांगितले. गाजीपूर आणि अन्य भागात क्षेपण भूमीसाठी प्रयत्न करणार असल्याचेही गंभीर यांनी स्पष्ट केले.

सीआयआय-सीबीआरआयच्या वतीने आयोजित ‘बिल्डिंग ग्रीन रिअल इस्टेट’ सम्मेलनात गंभीर बोलत होते. ते म्हणाले की, वाहतूक कोंडी आणि प्रदूषणापासून मुक्ती मिळवण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बळकटी देण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे कॉर्पोरेट क्षेत्रानेही स्वच्छतेसाठी अभियान राबवण्याची गरज आहे.

गाजीपूर येथील क्षेपणभूमीची परिस्थिती आणि आसपासच्या भागातील नागरिकांना होणारा त्रास याबाबत गंभीर यांनी चिंता व्यक्त केली आहे. गंभीर यांनी याबाबत इंदौरच्या आयुक्तांचीही भेट घेतली. गंभीर म्हणाले की, माझ्या कार्यकाळात गाजीपूर क्षेपणभूमीबाबत निर्णय घेण्यास प्राधान्य देणार आहे. गंभीर यांनी निवडणूक काळात कचºयापासून वीजनिर्मिती, स्वच्छ यमुना या योजनांवर काम करण्याचे आश्वासन दिले होते. वायु प्रदूषणाबाबत ते म्हणाले की, इलेक्ट्रिक वाहन हे भविष्य असून सरकार अनुदान देऊन त्याला पाठिंबा देत आहे.दिल्लीतील बससंख्या कमी होऊन तीन ते चार हजार राहिली आहे. सार्वजनिक परिवहन प्रणालीला बळकटी देण्याची गरज आहे. कचरा व्यवस्थापनाप्रमाणेत महिला सुरक्षेचा प्राधान्याने विचार केला जाणार असून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. स्थानिक क्षेत्र विकास निधी योजनेंतर्गत मिळालेले पाच कोटी पुरेसे नाहीत. उद्योगांना पाठींबा देण्यासाठी या रकमेत आणखी वाढ होण्याची गरज गंभीर यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Gautam Gambhirगौतम गंभीरSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान