शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

कॉल आला अन् सांगितले, "तुम्ही अमनचे वडील आहात? तुमचा मुलगा देशासाठी शहीद झाला"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 19:53 IST

India China FaceOff : भारत आणि चीनमध्ये सोमवारी दुपारपासून सुरु झालेल्या हिंसक धुमश्चक्रीमध्ये चीनचे 43 हून सैनिक मारले गेले आहेत. तर भारताचे 20 जवान शहीद झाले आहेत.

ठळक मुद्देनोव्हेंबर २०१४ मध्ये अमन कुमार सिंह हे बिहार रेजिमेंटमध्ये दाखल झाले होते. गेल्या 3 महिन्यांपासून अमन कुमार सिंह लेह-लडाखमधील चीन सीमेजवळ तैनात होते.

समस्तीपूर : लडाखच्या गलवान खोऱ्यात एलएसी सीमेववर भारत-चीन सैन्यांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीत भारताचे 20 जवान शहीद झाले. या शहीद जवानांमध्ये 16 बिहार रेजिमेंटचे जवान अमन कुमार सिंह सुद्धा होते. अमन कुमार सिंह हे समस्तीपूर जिल्ह्यातील मोहिउद्दीननगर ब्लॉकमधील सुलतानपूर पूर्व गावचे रहिवासी होते.

मंगळवारी रात्री नऊ वाजता मोबाईलवरून लडाख येथे आपल्या मुलाने देशासाठी बलिदान दिले, अशी माहिती शहीद अमन कुमार सिंह यांचे वडील सुधीर सिंह यांना कमांडिंग ऑफिसरने दिली. त्यानंतर त्यांच्या गावात शोककळा पसरली. नोव्हेंबर २०१४ मध्ये अमन कुमार सिंह हे बिहार रेजिमेंटमध्ये दाखल झाले होते. गेल्या 3 महिन्यांपासून ते लेह-लडाखमधील चीन सीमेजवळ तैनात होते.

गेल्या वर्षी पटनामध्ये अमन कुमार सिंह यांचे लग्न झाले होते. ते शहीद झाल्याची बातमी ऐकून त्यांच्या पत्नी अस्वस्थ झाल्या असून त्यांना अश्रू अनावर झाले आहेत. अमन कुमार सिंह यांच्या आईलाही अश्रू अनावर झाले. त्या म्हणाल्या, "25-25 फेब्रुवारी ड्युटीवर गेला आणि तो म्हणाला होता की, तीन महिन्यानंतर सुट्टी भेटेल, पण कोरोनामुळे ट्रेन बंद झाली. लडाखमध्ये माझा मुलगा शहीद झाला. तीन महिन्यांत कशावरून काय झाले?"

रात्री दारात बसलो होतो, त्याचवेळी मोबाईलवर कॉल आला. त्यावेळी विचारले की तुम्ही अमनचे वडील आहात का?, यावर मी हो असे उत्तर दिले आणि त्यांच्याकडून मला सांगण्यात आले की, अमन देशासाठी शहीद झाला, असे अमन कुमार सिंह यांचे वडील सुधीर कुमार सिंह यांनी सांगितले. तसेच, ते म्हणाले, "माझा मुलगा देशासाठी शहीद झाला आहे, यापेक्षा अभिमानाची गोष्ट काय असू शकते?"

दरम्यान,  भारत आणि चीनमध्ये सोमवारी दुपारपासून सुरु झालेल्या हिंसक धुमश्चक्रीमध्ये चीनचे 43 हून सैनिक मारले गेले आहेत. तर भारताचे 20 जवान शहीद झाले आहेत. चीनच्या सैनिकांनी भारताच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो त्यांच्याच अंगलट आला आहे.

आणखी बातम्या...

India China FaceOff : भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी चीनला सुनावले, म्हणाले...

India Chine Faceoff : जवानांचे बलिदान देश कधीच विसरणार नाही - राजनाथ सिंह

दहा महिन्यांपूर्वी परिधान केली होती लष्कराची वर्दी, आता येणार तिरंग्यात लपेटलेले पार्थिव

ट्रेनमध्ये विना तिकीट प्रवास केल्यास शिक्षा होणार नाही? रेल्वे अनेक तरतुदी हटविण्याच्या तयारीत

21 जूनला होणार जगाचा अंत? जाणून घ्या, माया कॅलेंडरच्या दाव्यामागील सत्य...

टॅग्स :ladakhलडाखchinaचीनIndian Armyभारतीय जवान