शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

रशिया-युक्रेन युद्धामुळे भारतातील डायमंड सिटीची चमक हरवली; 20 लाख लोकांच्या नोकरीवर संकट...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2022 17:52 IST

Russia-Ukraine War: तापी नदीच्या मुखाशी असलेले हे शहर मुळात बंदर शहर म्हणून वसले होते, परंतु स्वातंत्र्यानंतर 60 आणि 70 च्या दशकात या शहराला डायमंड सिटीचा दर्जा मिळाला.

Russia-Ukraine War: रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून जगात बऱ्याच महागल्या आहेत. गव्हापासून ते कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. पण भारतामध्ये असे एक शहरदेखील आहे, ज्याची 'हिऱ्या'सारखी चमक या युद्धामुळे हरवत चालली आहे. याचा परिणाम म्हणजे या शहरात काम करणाऱ्या सुमारे 20 लाख लोकांवर उदरनिर्वाहाचे संकट निर्माण झाले आहे.

सुरतच्या 'हिरे उद्योगा'ची अवस्था वाईट आम्ही भारताच्या सुरतमधील डायमंड सिटीबद्दल बोलत आहोत. रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे या शहरात हिरे पॉलिशिंगच्या कामात गुंतलेल्या सुमारे 20 लाख हिरे कारागिरांच्या रोजीरोटीचे संकट निर्माण झाले आहे. एएफपीने आपल्या एका वृत्तात अशा अनेक मजुरांची शोकांतिका सांगितली आहे. सुरतच्या स्थानिक कामगार संघटनेच्या अंदाजानुसार सुरतमध्ये आतापर्यंत 30,000 ते 50,000 हिरे कारागिरांनी नोकऱ्या गमावल्या आहेत. तर या कामावर अवलंबून असलेल्यांची संख्या 15 ते 20 लाखांपर्यंत आहे.

रशिया रत्नांचा सर्वात मोठा पुरवठादारसुरतमधील या संकटाचे कारण म्हणजे रशियावर लादलेले आंतरराष्ट्रीय आर्थिक निर्बंध. या निर्बंधांमुळे भारताला रशियाकडून हिरे आणि इतर अनेक गोष्टी आयात करणे कठीण झाले आहे. रशिया हा भारताचा सर्वात मोठा पुरवठादार आहे. सुरतचे व्यापारी सुमारे 27 टक्के रफ हिरे रशियाकडून आयात करतात. पण, आता युद्धामुळे यावर मोठा परिणाम होत आहे. 

60 च्या दशकात बांधली डायमंड सिटीपोर्तुगीजांच्या काळात सुरतला मोठी ओळख मिळाली. तापी नदीच्या मुखाशी असलेले हे शहर मुळात बंदर शहर म्हणून वसले होते, परंतु स्वातंत्र्यानंतर 60 आणि 70 च्या दशकात या शहराला डायमंड सिटीचा दर्जा मिळाला. जगातील 90% हिरे सुरतमध्येच कापले जातात आणि पॉलिश केले जातात. सूरत हे कपड्यांच्या घाऊक व्यापाराचेही मोठे केंद्र आहे. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाGujaratगुजरातSuratसूरत