शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

Russia-Ukraine Conflict: युक्रेनमधील २१९ विद्यार्थ्यांना घेऊन विमान मुंबईत दाखल; सुखरूप परतल्यानंतर पालकांचा जीव भांड्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2022 06:40 IST

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी भारताचे ऑपरेशन गंगा सुरू झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी भारताचे ऑपरेशन गंगा सुरू झाले आहे. २१९ विद्यार्थ्यांना घेऊन पहिले विमान मुंबईत रात्री दाखल झाले. मायभूमीवर पाय ठेवताच सर्वांनी सुटेचा नि:श्वास साेडला. युद्धाच्या छायेतून बाहेर पडल्यानंतर अनेकजण भावुक झाले. 

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले, की एअर इंडियाचे पहिले विमान भारतात दाखल झाले. विद्यार्थ्यांना मायदेशात परत आणण्यासाठी आमची टीम २४ तास काम करत आहे. विद्यार्थ्यांना सुखरूप मायदेशी परत आणू, असे त्यांनी सांगितले.  पाेलंडमधील भारतीय राजदूत नगमा मलिक यांनीही बचाव माेहिमेबाबत माहिती देताना सांगितले, की दूतावासाने तीन पथके तयार केली आहेत. भारतीयांना पाेलंडमधून भारतात पाठविण्याची साेय करण्यात येईल. दिल्लीतून निघालेले दुसरे विमान बुखारेस्टला सायंकाळी ७च्या सुमारास उतरले. 

त्यातून सुमारे २५० विद्यार्थ्यांना आणण्यात येईल. युक्रेनमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्पेशल काॅरिडाेर बनविण्यात आला आहे. तेथे त्यांचे लसीकरण किंवा काेराेना चाचणीचे अहवाल व इतर कागदपत्रे तपासण्यात येतील. हजाराे भारतीय पाेलंड, राेमानिया आणि हंगेरीच्या सीमेकडे निघाले आहेत. अनेकजण विनानाेंदणी किंवा माहिती न देता सीमेवर पाेहाेचल्यामुळे अडचणी निर्माण हाेत आहेत. त्यामुळे दूतावास किंवा सीमेवरील भारतीय पथकांसाेबत समन्वयाशिवाय सीमेकडे निघू नका, असे आवाहन दूतावासाने केले आहे.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाAir Indiaएअर इंडिया