शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Russia-Ukraine Conflict: युक्रेनमधील २१९ विद्यार्थ्यांना घेऊन विमान मुंबईत दाखल; सुखरूप परतल्यानंतर पालकांचा जीव भांड्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2022 06:40 IST

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी भारताचे ऑपरेशन गंगा सुरू झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी भारताचे ऑपरेशन गंगा सुरू झाले आहे. २१९ विद्यार्थ्यांना घेऊन पहिले विमान मुंबईत रात्री दाखल झाले. मायभूमीवर पाय ठेवताच सर्वांनी सुटेचा नि:श्वास साेडला. युद्धाच्या छायेतून बाहेर पडल्यानंतर अनेकजण भावुक झाले. 

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले, की एअर इंडियाचे पहिले विमान भारतात दाखल झाले. विद्यार्थ्यांना मायदेशात परत आणण्यासाठी आमची टीम २४ तास काम करत आहे. विद्यार्थ्यांना सुखरूप मायदेशी परत आणू, असे त्यांनी सांगितले.  पाेलंडमधील भारतीय राजदूत नगमा मलिक यांनीही बचाव माेहिमेबाबत माहिती देताना सांगितले, की दूतावासाने तीन पथके तयार केली आहेत. भारतीयांना पाेलंडमधून भारतात पाठविण्याची साेय करण्यात येईल. दिल्लीतून निघालेले दुसरे विमान बुखारेस्टला सायंकाळी ७च्या सुमारास उतरले. 

त्यातून सुमारे २५० विद्यार्थ्यांना आणण्यात येईल. युक्रेनमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्पेशल काॅरिडाेर बनविण्यात आला आहे. तेथे त्यांचे लसीकरण किंवा काेराेना चाचणीचे अहवाल व इतर कागदपत्रे तपासण्यात येतील. हजाराे भारतीय पाेलंड, राेमानिया आणि हंगेरीच्या सीमेकडे निघाले आहेत. अनेकजण विनानाेंदणी किंवा माहिती न देता सीमेवर पाेहाेचल्यामुळे अडचणी निर्माण हाेत आहेत. त्यामुळे दूतावास किंवा सीमेवरील भारतीय पथकांसाेबत समन्वयाशिवाय सीमेकडे निघू नका, असे आवाहन दूतावासाने केले आहे.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाAir Indiaएअर इंडिया