शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

UN मध्ये पाकिस्तानला फटकारणाऱ्या कोण आहेत रुचिरा कंबोज?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2022 13:18 IST

Ruchira Kamboj : संयुक्त राष्ट्र महासभेच्या (UNGA) विशेष सत्रादरम्यान रुचिरा कंबोज यांनी काश्मीरचा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल पाकिस्तानवर टीका केली.

नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्रसंघातील (United Nations) भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज (Ruchira Kamboj) यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला (Pakistan) फटकारले आहे. संयुक्त राष्ट्र महासभेच्या (UNGA) विशेष सत्रादरम्यान रुचिरा कंबोज यांनी काश्मीरचा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल पाकिस्तानवर टीका केली.

यावेळी रुचिरा कंबोज यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि राहणार असल्याचे स्पष्ट शब्दांत सांगितले. तसेच, पाकिस्तान संयुक्त राष्ट्रासारख्या मोठ्या व्यासपीठाचा गैरवापर करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान,  रुचिरा कंबोज या 1987 च्या बॅचच्या भारतीय परराष्ट्र सेवा (IFS) अधिकारी आहेत. संयुक्त राष्ट्रातील भारताच्या त्या पहिल्या महिला राजदूत आहेत.

भारतीय परराष्ट्र सेवा अधिकारी रुचिरा कंबोज यांनी ऑगस्ट 2022 मध्ये संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताच्या नवीन स्थायी प्रतिनिधी म्हणून पदभार स्वीकारला. संयुक्त राष्ट्रातील भारताच्या त्या पहिल्या महिला राजदूत आहेत. रुचिरा कंबोज 1987 च्या बॅचच्या IFS अधिकारी आहेत. यापूर्वी त्या भूतानमध्ये भारताच्या राजदूत होत्या. तसेच, त्यांनी दक्षिण आफ्रिकेत भारताचे उच्चायुक्त म्हणूनही काम केले आहे. याशिवाय, 2011 ते 2014 पर्यंत त्या भारताच्या चीफ ऑफ प्रोटोकॉल म्हणून कार्यरत होत्या.

अनेक जबाबदार पदांवर काम करण्याचा अनुभवरुचिरा कंबोज यांची जून 2022 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या (UN) मुख्यालयात भारताची स्थायी प्रतिनिधी  (Permanent Representative to UN) म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांनी राजदूत टीएस तिरुमूर्ती यांची जागा घेतली. रुचिरा कंबोज यांनी फ्रान्समध्ये थर्ड सेक्रेटरी म्हणून कारकीर्द सुरू केली होती. 1989 ते 1991 या काळात फ्रान्समधील भारतीय दूतावासात त्यांनी थर्ड सेक्रेटरी म्हणून जबाबदारी सांभाळली होती. याचबरोर, 1991 ते 1996 पर्यंत रुचिरा कंबोज यांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या युरोप पश्चिम विभागात अतिरिक्त सचिव (Upper Secretary) म्हणून काम केले. तसेच, 1987 च्या सिव्हिल सर्व्हिसेस बॅचच्या त्या अखिल भारतीय महिला टॉपर होत्या.

टॅग्स :United StatesअमेरिकाIndiaभारतPakistanपाकिस्तान