शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

UPA सरकारमध्येही व्हायचं टॅपिंग; दर महिन्याला 9 हजार कॉल्स, 500 इमेल्सची पडताळणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2018 10:07 IST

कॉम्प्युटर आणि संचार साधनांवर पाळत ठेवण्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

नवी दिल्ली- कॉम्प्युटर आणि संचार साधनांवर पाळत ठेवण्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातच आता आरटीआयमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वातील यूपीए सरकार प्रत्येक महिन्याला 9 हजार कॉल्स रेकॉर्ड करत होती. तसेच 500 इमेल्सवरही पाळत ठेवत असल्याचंही समोर आलं आहे.काँग्रेसच्या नेतृत्वातील मनमोहन सरकारनं हजारो फोन कॉल्स आणि इमेल इंटरसेप्ट केले होते. गृहमंत्रालयानं आरटीआयच्या अर्जाला दिलेल्या उत्तरातून हे उघड झालं आहे. केंद्र सरकार सरासरी 7500 ते 9000 फोन कॉल्स इंटरसेप्शन करण्याचे आदेश देत होतं. 6 ऑगस्ट 2013च्या प्रसेनजीत मंडळ यांच्या आरटीआय उत्तरात गृह मंत्रालयानं सांगितलं की, केंद्र सरकारकडून प्रत्येक महिन्याला 7500-9000 फोन कॉल्स रेकॉर्ड केले जात होत. तसेच प्रत्येक महिन्याला 300 ते 500 इमेल्सवरही नजर ठेवली जात होती. टेलिग्राफ एक्टनुसार संस्थांना फोन कॉल्स आणि इमेल इंटरसेप्शन करण्याचे अधिकार प्राप्त असल्याचाही या आरटीआयमधून खुलासा करण्यात आला होता.