शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

UPA सरकारमध्येही व्हायचं टॅपिंग; दर महिन्याला 9 हजार कॉल्स, 500 इमेल्सची पडताळणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2018 10:07 IST

कॉम्प्युटर आणि संचार साधनांवर पाळत ठेवण्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

नवी दिल्ली- कॉम्प्युटर आणि संचार साधनांवर पाळत ठेवण्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातच आता आरटीआयमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वातील यूपीए सरकार प्रत्येक महिन्याला 9 हजार कॉल्स रेकॉर्ड करत होती. तसेच 500 इमेल्सवरही पाळत ठेवत असल्याचंही समोर आलं आहे.काँग्रेसच्या नेतृत्वातील मनमोहन सरकारनं हजारो फोन कॉल्स आणि इमेल इंटरसेप्ट केले होते. गृहमंत्रालयानं आरटीआयच्या अर्जाला दिलेल्या उत्तरातून हे उघड झालं आहे. केंद्र सरकार सरासरी 7500 ते 9000 फोन कॉल्स इंटरसेप्शन करण्याचे आदेश देत होतं. 6 ऑगस्ट 2013च्या प्रसेनजीत मंडळ यांच्या आरटीआय उत्तरात गृह मंत्रालयानं सांगितलं की, केंद्र सरकारकडून प्रत्येक महिन्याला 7500-9000 फोन कॉल्स रेकॉर्ड केले जात होत. तसेच प्रत्येक महिन्याला 300 ते 500 इमेल्सवरही नजर ठेवली जात होती. टेलिग्राफ एक्टनुसार संस्थांना फोन कॉल्स आणि इमेल इंटरसेप्शन करण्याचे अधिकार प्राप्त असल्याचाही या आरटीआयमधून खुलासा करण्यात आला होता.