शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

कारभाराच्या पारदर्शकतेसाठी आरटीआय हा पाया - रामनाथ कोविंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2018 00:21 IST

शासनाच्या कारभारात पारदर्शकतेसाठी माहितीचा अधिकार कायदा हा पाया आहे, असे सांगून राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले, लोकशाहीमध्ये ‘खूप माहिती झाली’, असे काही नसते आणि ‘माहितीचे अतिप्रमाण’ हे नेहमीच अधिक चांगले असते.

नवी दिल्ली : शासनाच्या कारभारात पारदर्शकतेसाठी माहितीचा अधिकार कायदा हा पाया आहे, असे सांगून राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले, लोकशाहीमध्ये ‘खूप माहिती झाली’, असे काही नसते आणि ‘माहितीचे अतिप्रमाण’ हे नेहमीच अधिक चांगले असते.केंद्रीय माहिती आयोगाच्या (सीआयसी) १३ व्या वार्षिक परिषदेचे उद््घाटन शुक्रवारी येथे कोविंद यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. माहितीच्या अधिकार कायद्यात सीआयसी हे सर्वोच्च अपिलेट प्राधिकरण आहे.गोपनीयतेच्या यादीतून विषय मुक्त करण्याच्या नियमांचे आधुनिकीकरण करण्याची आणि दस्तावेजांना सांभाळून ठेवण्याचीगरज आहे, यावर त्यांनी भरदिला.गोपनीयतेच्या यादीतून विषय मुक्त करण्याच्या नियमांकडे आणि दस्तावेजांचे अभिलेखागाराचे सरकारसाठी असलेले नियमआधुनिक करण्याकडेही आम्ही लक्ष द्यायची गरज असल्याचे कोविंदम्हणाले.दरवर्षी सहा दशलक्ष एवढ्या मोठ्या संख्येत माहिती मिळवण्यासाठी अर्ज येतील या अंदाजाने माहितीच्या अधिकार कायद्यांतर्गत भारताने पाच दशलक्ष जन माहिती अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

टॅग्स :Raigadरायगड