शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

मोदी-शाह प्रत्येकवेळी विजय मिळवून देऊ शकत नाही; आरएसएसचा भाजपला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2020 08:30 IST

अरविंद केजरीवाल यांच्या भगव्याविषयीच्या भूमिकेवर भाजपने लक्ष ठेवण्याची आवश्यकता 'ऑर्गनायझर'चे संपादक प्रफुल्ल केतकर यांनी व्यक्त केली आहे.

नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर सुरू  भारतीय जनता पक्षात सुरू असलेली समीक्षा अद्याप सुरूच आहे. आता दिल्लीतील पराभवावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपला इशारा दिला आहे. प्रत्येकवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हेच विजय मिळवून देऊ शकत नसल्याचे आरएसएसने म्हटले आहे. 

आरएसएसचे इंग्रजी मुखपत्र 'ऑर्गनायझर' मध्ये दीनदयाल उपाध्याय यांना कोट करताना दिल्ली विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या पराभवाची समीक्षा प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीतील भाजपचे संघटन आणि उमेदवारांविषयी विस्तारीत अवलोकन करण्यात आले आहे.

प्रत्येकवेळी मोदी-शाह भाजपला विजय मिळवून देऊ शकत नाहीत. त्यासाठी संघटनेची पुनर्बांधणी करणे गरजेचे आहे. संघटनेच्या स्थरावर भाजपने हे समजून घ्यायला हवं की, मोदी आणि शाह विधानसभा स्तरावरील निवडणुकीत नेहमीच मदत करू शकत नाही. स्थानिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी दिल्लीत संघटनेचे पुनर्गठन केल्याशिवाय पर्याय नसल्याचे आरएसएसने म्हटले आहे. 

दरम्यान 2015 नंतर भाजपची स्थानिक पातळीवर असलेली यंत्रणा उर्जित अवस्थेत आणण्यात आणि निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात प्रचार आणि प्रसाराला जोर आणण्यात सातत्याने अपयश येत आहे. त्यामुळे पराभवाला समोरे जावे लागत असल्याचे दिल्ली डायवर्जेंट मेंजेट या लेखात म्हटले आहे.  यामध्ये पुढे लिहिले की, शाहीन बागविषयीचा भाजपचा नेरटीव्ह यशस्वी झाला नाही. तर अरविंद केजरीवाल यावर स्पष्ट होते. मात्र अरविंद केजरीवाल यांच्या भगव्याविषयीच्या भूमिकेवर भाजपने लक्ष ठेवण्याची आवश्यकता 'ऑर्गनायझर'चे संपादक प्रफुल्ल केतकर यांनी व्यक्त केली आहे.