शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

मोहन भागवतांनी दिली हिंदू धर्म सोडून गेलेल्यांना पुन्हा हिंदू धर्मात आणण्याची शपथ, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2021 17:50 IST

भय अधिक काळ बांधून ठेऊ शकत नाही. अहंकारामुळे एकता संपुष्टात येते. आपण लोकांना जोडण्याचे काम करू, असेही मोहन भागवत म्हणाले.

 चित्रकूट येथे सुरू असलेल्या तीन दिवसीय हिंदू एकता महाकुंभमध्ये, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी हिंदू धर्म सोडून गेलेल्यांची घरवापसी करण्याचे आवाहन केले. याचवेळी, भय अधिक काळ बांधून ठेऊ शकत नाही. अहंकारामुळे एकता संपुष्टात येते. आपण लोकांना जोडण्याचे काम करू, असेही मोहन भागवत म्हणाले. यावेळी त्यांनी महाकुंभमध्ये उपस्थित असलेल्यांना याचा संकल्पही दिला.

लोक शपथ घेत मोहन भागवतांसोबत म्हणाले, 'मी हिन्दू संस्कृतीचा धर्मयोद्धा, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री राम यांच्या संकल्प स्थळावर सर्वशक्तिमान परमेश्वराला साक्षी माणून शपथ घेतो की, मी आपला पवित्र हिन्दू धर्म, हिन्दू संस्कृती आणि हिन्दू समाजाचे संरक्षण, संवर्धन आणि सुरक्षिततेसाठी आजीवन कार्य करेल. मी प्रतिज्ञा करतो, की कुण्याही हिंदू बंधूला धर्मातून बाहेर जाऊ देणार नाही. तसेच जे बंधू धर्म सोडून गेले आहेत, त्यांच्याही घरवापसीसाठी कार्य करेन. त्यांना कुटुंबाचा भाग बनवेन. मी प्रतिज्ञा करतो की, हिंदू बहिणींची अस्मिता, सन्मान आणि शीलाचे रक्षण करण्यासाठी सर्वस्व अर्पण करेन. जाती, वर्ग, भाषा आणि पंथ भेद सोडून हिंदू समाजाला समरस, सशक्त आणि अभेद्य बनविण्यासाठी संपूर्ण शक्तीनिशी कार्य करेन.' 

विशेष म्हणजे, चित्रकूटमधील या हिंदू महाकुंभाची सुरुवात मंगळवारी 1100 शंखांच्या शंख नादाने झाली. या महाकुंभात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशिवाय देशातील अनेक दिग्गज लोक उपस्थित आहेत. तुलसीपीठाधीश्‍वर श्री रामभद्राचार्य महाकुंभाचे आयोजन करत आहेत. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित राहणार आहेत. श्री श्री रविशंकर यांनीही कार्यक्रमाला संबोधित केले. काही लोक जमले, की भीती वाटते. मात्र, जेथे संत आणि हिंदू एकत्रित येतात, तिथे अभय असते. याच बरोबर, देशभक्ती आणि ईश्वर भक्ती एकच आहे. जो देशभक्त नाही, तो ईश्वर भक्तही होऊ शकत नाही, असेही रविशंकर यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघHinduismहिंदुइझम