शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
5
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
6
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
7
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
8
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
9
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
10
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
11
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
12
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
13
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
14
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
15
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
16
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
17
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
18
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
19
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
20
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा

RSS, भाजपा देशवासियांवर विचारधारा थोपवत आहे - राहुल गांधी

By admin | Updated: March 4, 2016 15:04 IST

देशांत प्रत्येक धर्म, प्रत्येक व्यक्तीच्या विचारांचा आदर झाला पाहिजे, मात्र आरएसएस आणि भाजपाची लोक देशात प्रत्येकावर आपली विचारधारा थोपवत आहेत असा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे

ऑनलाइन लोकमत - 
आसाम, दि. ४ - देशांत प्रत्येक धर्म, प्रत्येक व्यक्तीच्या विचारांचा आदर झाला पाहिजे, मात्र आरएसएस आणि भाजपाची लोक देशात प्रत्येकावर आपली विचारधारा थोपवत आहेत असा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. आसाममध्ये रॅलीदरम्यान ते बोलत होते.  भाजपाची लोक जिथे जातात तिथे एका भारतीयाला दुस-या भारतीयाविरोधात लढवतात, यांची हीच विचारसरणी आहे असंही राहुल गांधी बोलले आहेत. पंतप्रधानांनी आपल्या एक तासाच्या भाषणात माझ्यावर वैयक्तिक हल्ला केला, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांची भाषण वाचून दाखवली मात्र उत्तर काहीच दिलं नाही. अरुण जेटली यांनी फेअर अॅण्ड लव्हली स्कीम आणली आहे, त्या माध्यमातून भारतातील चोर लोक आपला काळा पैसा सफेद करत आहेत. मी पंतप्रधानांना बोललो तुम्ही काळा पैसा परत आणणार होतात मात्र तुमच्या मंत्र्याने ही कोणती स्कीम लाँच केली असं राहुल गांधी बोलले आहेत.