शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

९९९ रुपयांच्या फोनमुळे होणार दूरसंचार क्षेत्रात उलथापालथ, ग्राहकांना फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2023 08:34 IST

२जी सेवांचे दर कमी होण्याची शक्यता वाढली

नवी दिल्ली :  रिलायन्स जिओने केवळ ९९९ रुपयांचा जिओ फोन बाजारात दाखल केला असून, त्यासाठी मासिक केवळ १२३ रुपयांचा रिचार्ज प्लॅन आहे. यामध्ये अमर्यादित व्हॉईस कॉलशिवाय, ग्राहकांना १४ जीबी डेटादेखील मिळेल. याद्वारे २जी फोन वापरणाऱ्या २५ कोटी ग्राहकांना आकर्षित करण्याचा जिओचा प्रयत्न आहे. त्यामुळे दूरसंचार क्षेत्रात उलथापालथ होण्याची शक्यता विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. जेपी मॉर्गनने म्हटले की, जिओची ही मोहीम २जीची दरवाढ थांबवण्याची शक्यता आहे. याचा फटका एअरटेलला बसेल. पुढील १८ महिन्यांत दरवाढीची शक्यता संपेल, असे मॉर्गनने म्हटले.

नेमका फटका कुणाला?

२०१८ मधील जिओ फोनपेक्षा सध्या सादर करण्यात आलेला जिओ भारत फोन बाजारात उलथापालथ करण्यासाठी पुरेसा आहे. फोन उत्तम कामगिरी करत असल्यास १० कोटींपेक्षा अधिक जण जिओ फोन घेतील. व्होडाफोन आयडिया व एअरटेलकडे २जीचे अनुक्रमे १०.३ कोटी व ११.१ कोटी ग्राहक आहेत. जर यातील ४०% ग्राहकांनी जरी जिओ भारत फोन घेतला तर दोन्ही कंपन्यांच्या मोबाइल कमाईवर मोठा परिणाम होईल.

टॅग्स :MobileमोबाइलRelianceरिलायन्स