शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

कोळशाची वाहतूक जलमार्गाने केल्यास १० हजार कोटींची बचत

By admin | Updated: November 29, 2015 17:40 IST

कोळशाची वाहतूक देशांतर्गत जलमार्गाने केल्यास वर्षाला १० हजार कोटी रुपयांची बचत होऊ शकते, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी येथे बोलताना दिली.

नवी दिल्ली : कोळशाची वाहतूक देशांतर्गत जलमार्गाने केल्यास वर्षाला १० हजार कोटी रुपयांची बचत होऊ शकते, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी येथे बोलताना दिली.देशातील १११ प्रमुख नद्यांना राष्ट्रीय जलमार्ग म्हणून मान्यता देण्याच्या विधेयकास संसदेच्या चालू अधिवेशनात मंजुरी मिळण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. पीएचडी चेम्बर आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीजच्या वार्षिक कार्यक्रमाला गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी संबोधित करताना ते म्हणाले, देशांतर्गत जलमार्गाच्या माध्यमाने सामग्रीसोबतच प्रवासी वाहतुकीसही प्रोत्साहन देता येईल. याशिवाय या मार्गाने केवळ कोळशाची वाहतूक केली तरी वर्षाला १०,००० कोटी रुपयांची बचत करता येणे शक्य आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)पर्यावरणस्नेही, स्वस्त माध्यमजलमार्ग हे वाहतुकीचे पर्यावरणस्नेही आणि स्वस्त माध्यम आहे. एका अश्वशक्तीने (एचपी) भूपृष्ठमार्गे १५० किलो, रेल्वेने ५०० किलो तर जलमार्गाने ४,००० किलो वजन वाहून नेता येते. त्याचप्रमाणे एक लिटर इंधनाने सडकमार्गे प्रतिकिमी २४ टन मालाची वाहतूक करता येते. दुसरीकडे एवढ्याच इंधनाने रेल्वेत प्रति किमी ८५ टन आणि जलमार्गे १०५ टन सामान वाहून नेणे शक्य आहे. याकडेही गडकरी यांनी लक्ष वेधले.