शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

२०० च्या वेगाने रोल्स रॉयस धडकली; तिघे बचावले, दोन ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2023 02:05 IST

ही दुर्घटना २२ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली.

नवी दिल्ली : हरयाणाच्या नूह जिल्ह्यात दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर नुकतीच रोल्स रॉयस कार टँकरवर धडकून दोघांचा मृत्यू झाला. अपघातावेळी विकास मालू हे उद्योगपती कारमध्ये होते. अपघातावेळी ते कार चालवत हाेते काय याचा आम्ही तपास करत आहोत, असे नूहचे पोलिस अधीक्षक नरेंद्र बिजारनिया यांनी सांगितले. 

ही दुर्घटना २२ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. २०० किमी प्रति तास वेगाने कारने धडक दिल्याने डिझेल टँकर उलटला. ही धडक एवढी भीषण होती की दोन्ही वाहनांनी पेट घेतला. टँकरचा चालक, क्लिनर आत अडकले होते तर टँकरमधील तिसरा माणूस बाहेर पडला. कारमधील तिन्ही प्रवासी गाडी पूर्णपणे जळण्यापूर्वी बाहेर पडण्यात यशस्वी झाले. ट्रकमधील दोघांचा मात्र मृत्यू झाला,” असे पोलिसांनी सांगितले.

कारमधील तिघांत चंडीगड येथील दिव्या व तसबीर व गुडगाव येथील विकास यांचा समावेश आहे. हे तिघेही रुग्णालयात उपचार घेत आहेत. गुडगाव येथील मेदांता हॉस्पिटलच्या सूत्रांनी सांगितले की, तीन जखमींमध्ये उद्योगपतीचा समावेश आहे, असे बिजारनिया म्हणाले. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Accidentअपघात