शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

सीपीईसीविषयी भारताशी चर्चा करण्याची तयारी, चीनची भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 02:13 IST

पाकव्याप्त काश्मीरमधून जाणाºया, तसेच ५० अब्ज डॉलरचा खर्च अपेक्षित असलेल्या चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर (सीपीईसी)बाबत भारताशी असलेले मतभेद संपविण्यासाठी त्या देशाशी चर्चा करण्यास तयार असल्याचे चीनने म्हटले आहे. पाकव्याप्त काश्मीरवर भारत सतत हक्क सांगत असून, त्या वादग्रस्त भागातून हा प्रकल्प जात असल्याबद्दल भारताने चीनकडे नाराजी व्यक्त केली आहे.

बिजींग : पाकव्याप्त काश्मीरमधून जाणाºया, तसेच ५० अब्ज डॉलरचा खर्च अपेक्षित असलेल्या चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर (सीपीईसी)बाबत भारताशी असलेले मतभेद संपविण्यासाठी त्या देशाशी चर्चा करण्यास तयार असल्याचे चीनने म्हटले आहे. पाकव्याप्त काश्मीरवर भारत सतत हक्क सांगत असून, त्या वादग्रस्त भागातून हा प्रकल्प जात असल्याबद्दल भारताने चीनकडे नाराजी व्यक्त केली आहे.सीपीईसीसंदर्भात असलेल्या मतभेदांकडे कानाडोळा करण्यात येऊ नये, असे मत भारताचे चीनमधील राजदूत गौतम बंबवाले यांनी चीनच्या ग्लोबल टाइम्स या सरकारी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले होते. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी सांगितले की, सीपीईसीसंदर्भातील मतभेदांबाबत चीन भारताशी चर्चा करण्यास तयार आहे. या मतभेदांचा दोन्ही देशांच्या संबंधांवर परिणाम होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ.सीपीईसी हा आर्थिक सहकार्याशी निगडित प्रकल्प आहे. चीन व पाकिस्तान दरम्यानचा हा प्रकल्प राबविताना तिसºया देशाला लक्ष्य करण्याचा आमचा उद्देश नाही. ही बाजू भारताने लक्षात घेतली पाहिजे. भारतासोबतचे संबंधआणखी दृढ व्हावे, म्हणून चीन प्रयत्नशील आहे. (वृत्तसंस्था)भारताला शह देण्याचा प्रयत्न?चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर (सीपीईसी) या प्रकल्पा दरम्यान अनेक पायाभूत सुविधांची बांधकामे केली जात आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील गद्वार बंदराचा भाग हा रस्तेवाहतुकीच्या माध्यमातून थेट चीनच्या झिनजियांग प्रांताशी जोडला जाणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून चीन व पाकिस्तान भारताला शह देऊ पाहात आहे, असाही मतप्रवाह आहे.

टॅग्स :Indiaभारतchinaचीन