शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

सीपीईसीविषयी भारताशी चर्चा करण्याची तयारी, चीनची भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 02:13 IST

पाकव्याप्त काश्मीरमधून जाणाºया, तसेच ५० अब्ज डॉलरचा खर्च अपेक्षित असलेल्या चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर (सीपीईसी)बाबत भारताशी असलेले मतभेद संपविण्यासाठी त्या देशाशी चर्चा करण्यास तयार असल्याचे चीनने म्हटले आहे. पाकव्याप्त काश्मीरवर भारत सतत हक्क सांगत असून, त्या वादग्रस्त भागातून हा प्रकल्प जात असल्याबद्दल भारताने चीनकडे नाराजी व्यक्त केली आहे.

बिजींग : पाकव्याप्त काश्मीरमधून जाणाºया, तसेच ५० अब्ज डॉलरचा खर्च अपेक्षित असलेल्या चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर (सीपीईसी)बाबत भारताशी असलेले मतभेद संपविण्यासाठी त्या देशाशी चर्चा करण्यास तयार असल्याचे चीनने म्हटले आहे. पाकव्याप्त काश्मीरवर भारत सतत हक्क सांगत असून, त्या वादग्रस्त भागातून हा प्रकल्प जात असल्याबद्दल भारताने चीनकडे नाराजी व्यक्त केली आहे.सीपीईसीसंदर्भात असलेल्या मतभेदांकडे कानाडोळा करण्यात येऊ नये, असे मत भारताचे चीनमधील राजदूत गौतम बंबवाले यांनी चीनच्या ग्लोबल टाइम्स या सरकारी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले होते. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी सांगितले की, सीपीईसीसंदर्भातील मतभेदांबाबत चीन भारताशी चर्चा करण्यास तयार आहे. या मतभेदांचा दोन्ही देशांच्या संबंधांवर परिणाम होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ.सीपीईसी हा आर्थिक सहकार्याशी निगडित प्रकल्प आहे. चीन व पाकिस्तान दरम्यानचा हा प्रकल्प राबविताना तिसºया देशाला लक्ष्य करण्याचा आमचा उद्देश नाही. ही बाजू भारताने लक्षात घेतली पाहिजे. भारतासोबतचे संबंधआणखी दृढ व्हावे, म्हणून चीन प्रयत्नशील आहे. (वृत्तसंस्था)भारताला शह देण्याचा प्रयत्न?चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर (सीपीईसी) या प्रकल्पा दरम्यान अनेक पायाभूत सुविधांची बांधकामे केली जात आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील गद्वार बंदराचा भाग हा रस्तेवाहतुकीच्या माध्यमातून थेट चीनच्या झिनजियांग प्रांताशी जोडला जाणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून चीन व पाकिस्तान भारताला शह देऊ पाहात आहे, असाही मतप्रवाह आहे.

टॅग्स :Indiaभारतchinaचीन