शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

गडकरींचा एक कॉल अन् प्रॉब्लेम सॉल्व्ह; शिवसेना खासदारानं सांगितला लय भारी किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2021 06:45 IST

खा. विनायक राऊत यांनी केली होती तक्रार

नवी दिल्ली : शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी चार वर्षांपासून रस्त्याचे काम रखडले असल्याची तक्रार रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली. ती ऐकून गडकरी यांनी संबंधितांना फोन लावला आणि यामुळे रखडलेले काम मार्गी लागले. खा. राऊत यांनी बुधवारी गडकरी यांची भेट घेऊन मुंबई-गोवा महामार्गासाठी एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर अंतर्गत काम करणाऱ्या उपकंत्राटदारांची बिले दीर्घकाळ रखडल्याने कामही थांबले असल्याचे त्यांना सांगितले. एमईपीने उपकंत्राटदारांचे बिलांची रक्कम न दिल्याने चार वर्षांपासून कामही थंडावले आहे, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले.  कंत्राटदारास आदेशरत्नागिरी जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग -६६ च्या अरावली-कांटे आणि कांटे-वाकड विभागांसाठी एमईपीने काम घेतले होते. त्यांनी ते उपकंत्राटदारांना दिले. त्या उपकंत्राटदारांनी जे काम केले, त्यांच्या बिलांची रक्कम मात्र त्यांना देण्यात आली नाही. त्यामुळे या सहा उपकंत्राटदारांना मोठे आर्थिक नुकसान झाले आहे, असे राऊत यांनी निदर्शनास आणून दिले आहे. गडकरी यांनी कंत्राटदारास फोन करून थकिते देण्याचे आणि काम पूर्ण करण्यास सांगितले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीVinayak Rautविनायक राऊत