शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

भीषण अपघात! बिहारमध्ये ट्रकने 4 मजुरांना चिरडलं; तिघांचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2023 11:42 IST

एका ट्रकने चार जणांना चिरडले, त्यात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला असून त्याला उपचारासाठी नवादा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बिहारच्या नवादा जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला आहे. नवादा येथे एका ट्रकने चार जणांना चिरडले, त्यात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला असून त्याला उपचारासाठी नवादा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना नवादा गया रोडवरील सोभिया कृषी फार्मजवळ केवट नगर येथे घडली. ट्रक गयाहून नवादा येथे येत होता, त्याच दरम्यान ही घटना घडली, यात तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

घटनेची अधिक माहिती देताना प्रद्युम्न या मजुराने सांगितले की, दररोज प्रमाणे सर्वजण नवादा येथे काम करण्यासाठी एकत्र जात होते. एकूण पाच जण एकत्र जात होते. त्याचवेळी नवादा रस्त्यावरून भाजीपाला भरलेले पिकअप वाहन गेलं. त्याला बाजारात जाण्याचा रस्ता विचारला. 

गयाच्या दिशेने येणाऱ्या एका अनियंत्रित ट्रकने सर्वांना चिरडलं आणि तिघांचा जागीच मृत्यू झाला. एक मजूर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सर्व मजूर केवट नगर येथील रहिवासी आहेत. मृतांमध्ये आकाश कुमार, समीर कुमार, प्रल्हाद चौहान यांचा समावेश असून ते सर्वजण पहाटे मंडीत कामासाठी जात होते. 

या घटनेनंतर संतप्त लोकांनी रास्ता रोको केला. घटनेनंतर शहर पोलीस आणि सदर बीडीओ घटनास्थळी पोहोचले. मृतांच्या कुटुंबीयांना मदत करण्यात आली आहे. या घटनेनंतर कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :AccidentअपघातBiharबिहार