शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

गलवान व्हॅलीचा बदला! भारताने दक्षिण चीन समुद्रात युद्धनौका धाडल्या; पाणबुड्याही तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2020 17:35 IST

भारतीय नौदलाने गलवान व्हॅलीतील घटनेनंतर चीनसोबतचा तणाव पाहून चीनच्या समुद्रात युद्धनौकाच तैनात केली आहे. महत्वाचे म्हणजे याच दक्षिण चीन समुद्रात अमेरिकेच्याही मोठमोठ्या विमानवाहू युद्धनौका तैनात आहेत.

नवी दिल्ली : जूनच्या मध्यावर लडाखमधील गलवान व्हॅलीमध्ये चीनने भारतीय जवानांवर भ्याड हल्ला केला होता. गोळी चालविण्यास बंदी म्हणून लोखंडी तारांच्या रॉडनी पाठीमागून वार करण्यात आला होता. यातून सावरत भारतीय जवानांनीही जोरदार पाण्याच्या प्रवाहात चिनी सैनिकांवर मात केली. या झटापटीत भारताचे 20 जवान शहीद झाले तर चीनचे त्याहून अधिक मारले गेले. आता भारताने चीनच्या या कृत्याविरोधात आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. 

भारतीय नौदलाने गलवान व्हॅलीतील घटनेनंतर चीनसोबतचा तणाव पाहून चीनच्या समुद्रात युद्धनौकाच तैनात केली आहे. महत्वाचे म्हणजे याच दक्षिण चीन समुद्रात अमेरिकेच्याही मोठमोठ्या विमानवाहू युद्धनौका तैनात आहेत. त्यांच्या जोडीनेच भारतानेही आघाडीची युद्धनौका पाठविली आहे. 

या भागात भारतीय नौदलाच्या अस्तित्वावर चीनकडून नेहमीच आक्षेप घेण्यात येत होता. 2009 पासून चीन या भागात कृत्रिम बेटे बनविणे आणि सैन्य तैनात करत होते. ''गलवान व्हॅलीमध्ये चीनच्या हल्ल्यात आपले 20 जवान शहीद झाले. यानंतर लगेचच भारतीय नौदलाने चीन दावा सांगत असलेल्या दक्षिण चीन समुद्रात युद्धनौका पाठविली आहे. चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी या भागात दुसऱ्या देशांच्या सैन्याला विरोध करते. या भागातील पाण्यावर चीन आपला हक्क सांगत आले आहे.'', असे सरकारी सुत्रांनी एएनआयला सांगितले. 

भारताच्या या तातडीने उचललेल्या पावलांचा फायदा चीनसोबतच्या तणाव निवळण्यावर आणि चीनच्या आक्रमकतेवर झाला आहे. यामुळे चीन चर्चा करतेवेळी नरमला आहे. याच काळात अमेरिकेच्या युद्धनौका येऊन पोहोचल्याने अमेरिकन नौदलासोबतही भारतीय युद्धनौका संपर्क ठेवून आहे.

मलाक्का सामुद्रधुनी आणि अंदमानच्या मार्गावरही अन्य युद्धनौका लक्ष ठेवून आहेत. या भारतीय भागात चीनचे नौदल प्रवेश करू शकते. तसेच चीनच्या युद्धनौका, पाणबुड्यांवरही करडी नजर ठेवण्यात येत आहे. या भागातून अनेकदा चीनच्या युद्धनौकांनी हालचाली केल्या आहेत. या युद्धनौकांना इंधनाची गरज भासली तर त्या या भागाकडून पुढे जातात. 

यानंतर लगेचच पाणबुड्या तैनात करण्याची तयारी भारतीय नौदलाने केली आहे. तसेच मानवरहीत पाणबुड्याही तैनात केल्या जाणार आहेत. शिवाय सेन्सरही लावले जाणार आहेत. यामुळे पाण्याखालील शत्रूच्या हाचलाची लगेचच भारतीय नौदलाला समजणार आहेत.  

खूशखबर! कोरोना लसीचे काऊंटडाऊन सुरु; 'Covishield' 42 दिवसांत मिळू शकते

 

 

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावchinaचीनAmericaअमेरिकाindian navyभारतीय नौदल