शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांतून होणाऱ्या टीकेला चोख उत्तर द्या; परराष्ट्रमंत्र्यांचे राजदूत, उच्चायुक्तांना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2021 05:50 IST

परराष्ट्रमंत्र्यांचे राजदूत, उच्चायुक्तांना आदेश

नवी दिल्ली : भारतात कोरोनाच्या आलेल्या दुसऱ्या लाटेत आरोग्यव्यवस्था संपूर्णपणे ढासळलेली असून रुग्णांचे हाल होत आहेत. हे मोदी सरकारचे मोठे अपयश आहे, अशी टीका आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसारमाध्यमांतून होऊ लागली. त्या टीकेला चोख उत्तर द्या, असे आदेश परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी विविध देशांतील भारताच्या राजदूतांना व उच्चायुक्तांना दिला आहे. 

यासंदर्भात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून परराष्ट्रमंत्र्यांनी गुरुवारी एक उच्चस्तरीय बैठक घेतली. त्यात जयशंकर यांनी सांगितले की, भारतातील कोरोना स्थितीसंदर्भात एकांगी स्वरूपाच्या बातम्या आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांद्वारे दिल्या जात आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यास मोदी सरकार असमर्थ आहे असे चित्र निर्माण केले जात आहे. त्या बातम्यांना भारतीय राजदूत, उच्चायुक्तांनी चोख उत्तर दिले पाहिजे.

बातम्यांत काय?

बेड उपलब्ध नसल्यामुळे  इस्पितळाबाहेर ताटकळत असलेल्या कोरोना रुग्णांची दृश्ये व त्याबद्दलच्या बातम्या आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिन्यांनी दाखविल्या होत्या. भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनचा तुटवडा आहे, रेमडेसिविरसारख्या औषधांची टंचाई जाणवत आहे, अशा अनेक गोष्टींवर या बातम्यांमध्ये भर देण्यात आला होता. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतCentral Governmentकेंद्र सरकार