शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
4
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
5
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
6
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
7
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
8
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
9
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
10
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
11
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
12
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
13
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
14
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
15
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
16
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
17
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
18
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
19
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
20
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर

पोलिस ठाण्यात सन्मानाची वागणूक हा मूलभूत हक्क; असभ्य पोलिसाला दोन लाखांचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 09:41 IST

एफआयआर नोंदविण्याची कायदेशीर मागणी करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना असभ्य वागविणे केवळ अपमानास्पदच नव्हे, तर मानवी हक्कांचे उल्लंघन आहे. पोलिस निरीक्षकांचे  असे वागणे संपूर्णपणे निंदनीय आहे.

डॉ. खुशालचंद बाहेती

नवी दिल्ली : गुन्हा नोंदविण्यासाठी पोलिस ठाण्यात जाणाऱ्या नागरिकांना सन्मानाची वागणूक मिळणे हा संविधानाच्या अनुच्छेद २१ अंतर्गत मूलभूत हक्क आहे, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. श्रीविल्लिपुथुर पोलिस ठाण्यात फसवणुकीची तक्रार घेऊन आलेल्या फिर्यादीच्या आईला पोलिस निरीक्षक पावुल येसू धासन यांनी फोनवर असभ्य भाषेत सुनावले.

वर्तनाची गंभीर दखल :

मानवी हक्क आयोगाने याची गंभीर दखल घेत पोलिस निरीक्षकांना दोन लाखांचा दंड ठोठावला. मद्रास हायकोर्टाने हा निर्णय कायम केल्यानंतर धासन सुप्रीम कोर्टात गेले होते.

एफआयआर नोंदविण्याची कायदेशीर मागणी करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना असभ्य वागविणे केवळ अपमानास्पदच नव्हे, तर मानवी हक्कांचे उल्लंघन आहे. पोलिस निरीक्षकांचे  असे वागणे संपूर्णपणे निंदनीय आहे.

न्यायमूर्ती अभय ओक आणि उज्ज्वल भुयान एफआयआर रद्द करण्याचा तो आधार ठरत नाही तीन वर्षांपेक्षा जास्त काळ शिक्षेच्या गुन्ह्यांत एफआयआर नोंदविण्यास विलंब होणे एफआयआर रद्द करण्याचा आधार ठरत नाही, असे सुप्रीम कोर्टाने निर्णय देताना म्हटले आहे.

बनावट दस्तऐवज व फसवणुकीचा गुन्हा १६ वर्षे विलंबाने दाखल झाल्याच्या कारणावरून दिल्ली हायकोर्टाने दिलेला गुन्हा रद्द करण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने बाजूस सारला.

टॅग्स :delhiदिल्लीPoliceपोलिस