शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
3
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
4
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
5
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
6
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
7
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
9
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
10
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
11
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
12
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
13
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
14
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
15
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
16
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
17
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
18
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
19
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
20
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!

आसाममधील एनआरसी यादीसाठी मुदतवाढ हवी, केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टाला विनंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 4:28 AM

नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स (एनआरसी)ची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी अशी विनंती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला शुक्रवारी केली

नवी दिल्ली : अनेक लोकांची नावे समाविष्ट करायची असल्याने आसाममधील नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स (एनआरसी)ची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी अशी विनंती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला शुक्रवारी केली. ही मुदत ३१ जुलै रोजी संपत आहे. भारत घुसखोरांची जागतिक राजधानी होता कामा नये असेही सरकारच्यावतीने न्यायालयाला सांगण्यात आले.लाखो घुसखोर नागरिकांची नावे एनआरसीमध्ये कायम अद्यापही असून इतर नागरिकांची नावे या यादीत समाविष्ट करण्यात आलेली नाहीत. घुसखोरांची नावे एनआरसीमधून काढणे आवश्यक आहे असे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले. बांगलादेशमधून भारतात मोठ्या प्रमाणावर घुसखोरी होत असते. त्यामुळे बांगलादेशच्या सीमेला लागून असलेल्या आसाममधील जिल्ह्यांत एनआरसीमध्ये समाविष्ट केलेल्या नावांची फेरतपासणी करणे आवश्यक बनले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता येत्या मंगळवारी होणार आहे. ३.२३ कोटी नागरिकांपैकी ४० लाख जणांची नावे गेल्या वर्षी प्रसिद्ध केलेल्या एनआरसी ड्राफ्टमधून वगळण्यात आली होती.