शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
3
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
4
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
5
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
6
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
7
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
8
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
9
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
11
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
12
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
13
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
14
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
15
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
16
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
17
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
18
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
19
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
20
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया

मागील सरकारांकडून श्रद्धास्थाने उपेक्षित, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2022 12:33 IST

Narendra Modi : केदारनाथ व हेमकुंड साहिबसाठीच्या दोन रोपवे प्रकल्पांच्या पायाभरणीनंतर माना गावात एका सभेला संबोधित करताना पंतप्रधान बोलत होते.

देहरादून: मागील सरकारांनी उपेक्षित ठेवलेल्या देशभरातील श्रद्धास्थानांना आता त्यांचे हरवलेले गतवैभव पुन्हा मिळवून देण्यात येत आहे, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

मागील सरकारांनी श्रद्धास्थळांकडे दुर्लक्ष करून त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्या कोट्यवधी लोकांची व देशाच्या हजारो वर्षे जुन्या संस्कृतीची अवहेलना केली आहे. आमची श्रद्धास्थाने या केवळ वास्तू नाहीत, तर त्या आमच्या हजारो वर्षांच्या सांस्कृतिक वारशाचे प्रतीक व आमचा श्वास आहेत, असेही मोदी म्हणाले. केदारनाथ व हेमकुंड साहिबसाठीच्या दोन रोपवे प्रकल्पांच्या पायाभरणीनंतर माना गावात एका सभेला संबोधित करताना पंतप्रधान बोलत होते.

स्थानिक उत्पादने घेण्याचे आवाहन>> 'हिमालयातील श्रद्धास्थळांवरील विकास प्रकल्पांमुळे यात्रेकरूंसाठी केवळ मंदिरांचा प्रवास सुलभ होत नाही तर स्थानिकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होऊन स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळते,' असे ते म्हणाले.>> तीर्थस्थळी किवा सीमावर्ती भागात जाणाऱ्या नागरिकांना त्यांनी पर्यटन बजेटच्या पाच टक्के रक्कम स्थानिक उत्पादने खरेदी करण्यावर खर्च करण्याचे आवाहन केले.

२५ वर्षांपूर्वीचा सांगितला इतिहास२५ वर्षांपूर्वी मी माना येथे पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक ठेवली होती. कार्यकर्ते येथे जाण्यास नाखूश होते. 'मी त्यांना म्हटले की, ज्या दिवशी तुम्हाला मानाचे महत्त्व समजेल, त्या दिवशी लोक भाजपला त्यांच्या हृदयात कायमचे स्थान देतील, असे मोदी म्हणाले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीKedarnathकेदारनाथ