शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

मागील सरकारांकडून श्रद्धास्थाने उपेक्षित, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2022 12:33 IST

Narendra Modi : केदारनाथ व हेमकुंड साहिबसाठीच्या दोन रोपवे प्रकल्पांच्या पायाभरणीनंतर माना गावात एका सभेला संबोधित करताना पंतप्रधान बोलत होते.

देहरादून: मागील सरकारांनी उपेक्षित ठेवलेल्या देशभरातील श्रद्धास्थानांना आता त्यांचे हरवलेले गतवैभव पुन्हा मिळवून देण्यात येत आहे, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

मागील सरकारांनी श्रद्धास्थळांकडे दुर्लक्ष करून त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्या कोट्यवधी लोकांची व देशाच्या हजारो वर्षे जुन्या संस्कृतीची अवहेलना केली आहे. आमची श्रद्धास्थाने या केवळ वास्तू नाहीत, तर त्या आमच्या हजारो वर्षांच्या सांस्कृतिक वारशाचे प्रतीक व आमचा श्वास आहेत, असेही मोदी म्हणाले. केदारनाथ व हेमकुंड साहिबसाठीच्या दोन रोपवे प्रकल्पांच्या पायाभरणीनंतर माना गावात एका सभेला संबोधित करताना पंतप्रधान बोलत होते.

स्थानिक उत्पादने घेण्याचे आवाहन>> 'हिमालयातील श्रद्धास्थळांवरील विकास प्रकल्पांमुळे यात्रेकरूंसाठी केवळ मंदिरांचा प्रवास सुलभ होत नाही तर स्थानिकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होऊन स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळते,' असे ते म्हणाले.>> तीर्थस्थळी किवा सीमावर्ती भागात जाणाऱ्या नागरिकांना त्यांनी पर्यटन बजेटच्या पाच टक्के रक्कम स्थानिक उत्पादने खरेदी करण्यावर खर्च करण्याचे आवाहन केले.

२५ वर्षांपूर्वीचा सांगितला इतिहास२५ वर्षांपूर्वी मी माना येथे पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक ठेवली होती. कार्यकर्ते येथे जाण्यास नाखूश होते. 'मी त्यांना म्हटले की, ज्या दिवशी तुम्हाला मानाचे महत्त्व समजेल, त्या दिवशी लोक भाजपला त्यांच्या हृदयात कायमचे स्थान देतील, असे मोदी म्हणाले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीKedarnathकेदारनाथ