शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

मागील सरकारांकडून श्रद्धास्थाने उपेक्षित, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2022 12:33 IST

Narendra Modi : केदारनाथ व हेमकुंड साहिबसाठीच्या दोन रोपवे प्रकल्पांच्या पायाभरणीनंतर माना गावात एका सभेला संबोधित करताना पंतप्रधान बोलत होते.

देहरादून: मागील सरकारांनी उपेक्षित ठेवलेल्या देशभरातील श्रद्धास्थानांना आता त्यांचे हरवलेले गतवैभव पुन्हा मिळवून देण्यात येत आहे, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

मागील सरकारांनी श्रद्धास्थळांकडे दुर्लक्ष करून त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्या कोट्यवधी लोकांची व देशाच्या हजारो वर्षे जुन्या संस्कृतीची अवहेलना केली आहे. आमची श्रद्धास्थाने या केवळ वास्तू नाहीत, तर त्या आमच्या हजारो वर्षांच्या सांस्कृतिक वारशाचे प्रतीक व आमचा श्वास आहेत, असेही मोदी म्हणाले. केदारनाथ व हेमकुंड साहिबसाठीच्या दोन रोपवे प्रकल्पांच्या पायाभरणीनंतर माना गावात एका सभेला संबोधित करताना पंतप्रधान बोलत होते.

स्थानिक उत्पादने घेण्याचे आवाहन>> 'हिमालयातील श्रद्धास्थळांवरील विकास प्रकल्पांमुळे यात्रेकरूंसाठी केवळ मंदिरांचा प्रवास सुलभ होत नाही तर स्थानिकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होऊन स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळते,' असे ते म्हणाले.>> तीर्थस्थळी किवा सीमावर्ती भागात जाणाऱ्या नागरिकांना त्यांनी पर्यटन बजेटच्या पाच टक्के रक्कम स्थानिक उत्पादने खरेदी करण्यावर खर्च करण्याचे आवाहन केले.

२५ वर्षांपूर्वीचा सांगितला इतिहास२५ वर्षांपूर्वी मी माना येथे पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक ठेवली होती. कार्यकर्ते येथे जाण्यास नाखूश होते. 'मी त्यांना म्हटले की, ज्या दिवशी तुम्हाला मानाचे महत्त्व समजेल, त्या दिवशी लोक भाजपला त्यांच्या हृदयात कायमचे स्थान देतील, असे मोदी म्हणाले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीKedarnathकेदारनाथ