शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

गेल्या २५ वर्षांमध्ये संपत्ती निर्मितीमध्ये ‘रिलायन्स’ अव्वल; इन्फाेसिस सर्वांत वेगवान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2020 07:05 IST

इन्फाेसिस सर्वांत वेगवान; माेतीलाल ओसवाल वेल्थ क्रिएशन स्टडीचा अहवाल

नवी दिल्ली : मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समूहाने भारतीय शेअर बाजारांमध्ये गेल्या २५ वर्षांमध्ये सर्वाधिक संपत्ती निर्माण केली आहे. समूहाने या कालावधीत ६.३ लाख काेटी रुपयांची संपत्ती निर्माण केल्याची माहिती ‘माेतीलाल ओसवाल वेल्थ क्रिएशन स्टडी’मधून देण्यात आली आहे.  

या अहवालानुसार १९९५ ते २०२० या कालावधीत रिलायन्स समूहाने ही संपत्ती निर्माण केली असून तब्बल ३.७८ लाख काेटी रुपयांचा निव्वळ नफा कमविला आहे. हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड ही कंपनी ४.९ लाख काेटी रुपयांची संपत्ती निर्माण करून दुसऱ्या स्थानावर आहे. निव्वळ नफ्याचा विचार केल्यास रिलायन्सनंतर स्टेट बँक ऑफ इंडियाचा क्रमांक असून बँकेने १.७२ काेटी रुपयांचा नफा कमविला आहे. तर आयटी क्षेत्रातील आघाडीची कंपनी इन्फाेसिस ही १.५ लाख काेटींच्या नफ्यासह तिसऱ्या स्थानी आहे. इन्फाेसिससह बजाज फायनान्सने या यादीत अतिशय लवकर टाॅप टेनमध्ये प्रवेश केल्याचे दिसून येते. इन्फाेसिसचा १९९५ मध्ये केवळ १३ काेटी नफा हाेता. ताे २०२० मध्ये तब्बल १२०० पटीने वाढून १६ हजार ४५० काेटींपर्यंत पाेहाेचला आहे. 

टॅग्स :Relianceरिलायन्स