शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाचं टेन्शन सोडा, व्हॉट्सअपवर कागदपत्रं पाठवून कॉलेज अ‍ॅडमिशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2020 17:23 IST

राज्य सरकारच्या या निर्णयानुसार सद्यस्थितीत महाविद्यालयाची फी जमा करणेही बंधनकारक नसल्याचे सांगण्यात आले आहे

ठळक मुद्दे राज्य सरकारच्या या निर्णयानुसार सद्यस्थितीत महाविद्यालयाची फी जमा करणेही बंधनकारक नसल्याचे सांगण्यात आले आहे

चंडीगढ - हरियाणा सरकारने कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे दहावी पास होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घोषित केला आहे. ज्या विद्यार्थ्यांना राज्यातील महाविद्यालयांमध्ये अकरावीसाठी प्रवेश घ्यावयचा आहे, त्या विद्यार्थ्यांना केवळ व्हॉट्सअपद्वारे प्रवेश देण्यात येणार आहे. संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे व्हॉट्सअ‍ॅपद्वारे निकालपत्र आणि आवश्यक ती कागदपत्रे पाठविल्यानंतर 10 वी पास विद्यार्थ्यांना अकरावीला प्रवेश मिळणार आहे. 

राज्य सरकारच्या या निर्णयानुसार सद्यस्थितीत महाविद्यालयाची फी जमा करणेही बंधनकारक नसल्याचे सांगण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या गृह मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालयाच्या निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे शिक्षणमंत्री कंवल पाल यांनी सांगितले आहे. सोशल डिस्टन्स पाळण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांना घरात बसूनच अकरावीची प्रवेश प्रकिया पूर्ण करता येईल. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी आणि खबरदारी म्हणून हरियाणा सरकारने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शिक्षणमंत्री कंवल यांनी दहावी बोर्डाच्या निकालानंतर विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय घेतल्याचे जाहीर करताना, परीक्षार्थी आणि शिक्षकांचेही अभिनंदन केले.

टॅग्स :collegeमहाविद्यालयssc examदहावीSSC Resultदहावीचा निकालHaryanaहरयाणा