शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

खात्यांची संख्या कमी करुन जीएसटी भरणे सोपे करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 06:56 IST

जीएसटी भरणाऱ्यांसाठी सरकार सोपी प्रक्रिया बनविण्यावर विचार करत आहे. आगामी काळात जीएसटीसाठी खात्यांची संख्या अधिक कमी होऊ शकते, असे एका अधिकाºयाने सांगितले.

नवी दिल्ली : जीएसटी भरणाऱ्यांसाठी सरकार सोपी प्रक्रिया बनविण्यावर विचार करत आहे. आगामी काळात जीएसटीसाठी खात्यांची संख्या अधिक कमी होऊ शकते, असे एका अधिकाºयाने सांगितले.जीएसटीसाठी खात्यांची (अकाउंट) संख्या कमी करावी, अशी मागणी उद्योग, विशेषत: छोट्या व्यापाºयांकडून सातत्याने होत आहे. डेलॉयट इंडियाचे सहयोगी एम. एस. मणी म्हणाले की, सरकारकडून उचलण्यात येणारे हे महत्वाचे पाऊल आहे. अकाउंटची संख्या कमी करुन सरकार एकूणच कामकाज सोपे करण्याचा प्रयत्न करत आहे. जीएसटीच्या दरात शनिवारी करण्यात आलेले बदलही स्वागतार्ह आहेत.जीएसटी अंतर्गत केंद्रीय जीएसटी, राज्याचा जीएसटी, एकीकृत जीएसटी असे वर्गीकरण केलेलेआहे. प्रत्येक व्यवसायिकाला स्वतंत्र खाती ठेवावी लागतात.मात्र, अनेक राज्यात व्यवसाय असणाºयांसाठी हे त्रासदायक ठरते. कारण, प्रत्येक राज्यासाठी चार रजिस्टर ठेवावी लागतात. पण, जी कंपनी २९ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशात व्यवसाय करते त्यांना प्रत्येक राज्यासाठी चार अकाउंट याप्रमाणे १२४ रजिस्टर ठेवावी लागतात.व्यापाºयांची होती मागणीकर सल्लागारांनी सांगितले की, जर तुम्ही दिल्लीच्या खात्यात १०० रुपये टॅक्स डिपॉझिट केला तर, तो इतरत्र ट्रान्सफर करता येत नाही. कारण, तशी तरतूद नाही. त्यामुळे यात बदल करण्यासाठी व्यावसायिकांकडून मागणी होत होती. आता नव्या पद्धतीत बदल करण्यात येत आहे. एकाच बँक खात्यातून जसे हवे तिथे रक्कम वळवता येते त्याचप्रमाणे कर प्रणाली सुटसुटीत करण्यात आली आहे, असे यातील तज्ज्ञ प्रतीक जैन यांनी सांगितले.

टॅग्स :GSTजीएसटी