शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

समलिंगी संबंधांना गुन्हा ठरविण्यावर पुनर्विचार - सर्वोच्च न्यायालय; प्रकरण घटनापीठाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 03:19 IST

समलिंगी संबंधांना गुन्हा ठरविणा-या भारतीय दंड संहितेतील ३७७ कलमाचा पुनर्विचार करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी घेतला. समलिंगी संबंधांना फौजदारी गुन्हा ठरविण्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने २०१३ साली दिला होता.

नवी दिल्ली : समलिंगी संबंधांना गुन्हा ठरविणा-या भारतीय दंड संहितेतील ३७७ कलमाचा पुनर्विचार करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी घेतला. समलिंगी संबंधांना फौजदारी गुन्हा ठरविण्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने २०१३ साली दिला होता. त्या निकालाचाही फेरविचार केला जाईल. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाकडे वर्ग करण्यात आले. समलिंगी संबंधांच्या हक्कांसाठी लढ्याला संघटनांना सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या निर्णयामुळे बळच मिळाले आहे.लेस्बियन, गे, बायसेक्सुअल, ट्रान्सजेंडर, क्वीर (एलजीबीटीक्यू) या समुदायातील ५ प्रतिनिधींनी सर्वोच्च न्यायालयापुढे एक याचिका दाखल केली आहे. नैसर्गिक लैंगिक संबंधांना मुख्यत्वे प्राधान्य देण्यात येत असल्याने, आम्हाला पोलिसांच्या दहशतीखाली जगावे लागत आहे. या याचिकेवर मत कळविण्यासाठी केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे.३७७ कलम काढून टाकण्याचे अधिकार संसदेचे आहेत. हे कलमरद्द होत नाही, तोवर समलिंगी संबंध हा फौजदारी गुन्हाच राहील, असे सर्वोच्च न्यायालयाने २०१३ साली स्पष्ट केले होते.पाच जणांची याचिका- एलजीबीटीक्यू समुदायातील लोकांच्या हक्कांसाठी लढणारे कार्यकर्ते गौतम भान व कायदेतज्ज्ञांनी आपलीबाजू सर्वोच्च न्यायालयापुढे अधिक टोकदारपणे मांडायचे ठरविले.त्यानंतर, मग एलजीबीटीक्यू समुदायातील ५ प्रतिनिधींनी सर्वोच्च न्यायालयापुढे ही याचिका दाखल केली.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय