शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

समलिंगी संबंधांना गुन्हा ठरविण्यावर पुनर्विचार - सर्वोच्च न्यायालय; प्रकरण घटनापीठाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 03:19 IST

समलिंगी संबंधांना गुन्हा ठरविणा-या भारतीय दंड संहितेतील ३७७ कलमाचा पुनर्विचार करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी घेतला. समलिंगी संबंधांना फौजदारी गुन्हा ठरविण्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने २०१३ साली दिला होता.

नवी दिल्ली : समलिंगी संबंधांना गुन्हा ठरविणा-या भारतीय दंड संहितेतील ३७७ कलमाचा पुनर्विचार करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी घेतला. समलिंगी संबंधांना फौजदारी गुन्हा ठरविण्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने २०१३ साली दिला होता. त्या निकालाचाही फेरविचार केला जाईल. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाकडे वर्ग करण्यात आले. समलिंगी संबंधांच्या हक्कांसाठी लढ्याला संघटनांना सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या निर्णयामुळे बळच मिळाले आहे.लेस्बियन, गे, बायसेक्सुअल, ट्रान्सजेंडर, क्वीर (एलजीबीटीक्यू) या समुदायातील ५ प्रतिनिधींनी सर्वोच्च न्यायालयापुढे एक याचिका दाखल केली आहे. नैसर्गिक लैंगिक संबंधांना मुख्यत्वे प्राधान्य देण्यात येत असल्याने, आम्हाला पोलिसांच्या दहशतीखाली जगावे लागत आहे. या याचिकेवर मत कळविण्यासाठी केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे.३७७ कलम काढून टाकण्याचे अधिकार संसदेचे आहेत. हे कलमरद्द होत नाही, तोवर समलिंगी संबंध हा फौजदारी गुन्हाच राहील, असे सर्वोच्च न्यायालयाने २०१३ साली स्पष्ट केले होते.पाच जणांची याचिका- एलजीबीटीक्यू समुदायातील लोकांच्या हक्कांसाठी लढणारे कार्यकर्ते गौतम भान व कायदेतज्ज्ञांनी आपलीबाजू सर्वोच्च न्यायालयापुढे अधिक टोकदारपणे मांडायचे ठरविले.त्यानंतर, मग एलजीबीटीक्यू समुदायातील ५ प्रतिनिधींनी सर्वोच्च न्यायालयापुढे ही याचिका दाखल केली.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय