शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

चुकीच्या अटकेने होणाऱ्या नुकसान भरपाईसाठी शिफारशी;सीआरपीसीत सुधारणा हवी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2018 02:24 IST

खोट्या गुन्ह्यात गोवल्यावने वा बेकायदेशीर अटकेमुळे कैदेत राहाव्या लागणा-या व्यक्तीस पुढे निर्दोष सिद्ध झाला तरी त्याला कैदेपूर्वीप्रमाणे सामान्य आयुष्य जगणे शक्य नसते.

- खुशालचंद बाहेतीनवी दिल्ली : खोट्या गुन्ह्यात गोवल्यावने वा बेकायदेशीर अटकेमुळे कैदेत राहाव्या लागणा-या व्यक्तीस पुढे निर्दोष सिद्ध झाला तरी त्याला कैदेपूर्वीप्रमाणे सामान्य आयुष्य जगणे शक्य नसते. त्याच्या आयुष्यातील महत्त्वाचा काळ जेलमध्ये जातो. त्यामुळे त्याचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी शासनाची आहे. यासाठी कायद्यात तरतूद नसल्याने तशी तरतूद सी.आर.पी.सी.मध्ये संशोधनाद्वारे करावी, अशी शिफारस विधि आयोगाने केंद्र सरकारला केली आहे.सध्या न्यायालये व मानवाधिकार आयोग दोषी अधिकारी व सरकारला नुकसान भरपाई देण्याचे आदेश देतात. परंतु या आयोगाच्या शिफारशी सरकारवर बंधनकारक असल्याची तरतूद कायद्यात नाही. त्यामुळे २०१५-१६ मध्ये आयोगाने केलेल्या ३३२ पैकी २२९ म्हणजे ६९ टक्के शिफारशींची पूर्तता झालीच नाही. त्यामुळे विशेष कायद्याची गरज असल्याचे विधि आयोगाने म्हटले आहे.३० नोव्हेंबर २०१७ मध्ये अशाच एका प्रकरणात दिल्ली न्यायालयाने बेकायदा गुन्ह्यात गोवण्यामुळे होणाºया परिणामांचा अभ्यास केला होता. याचा व्यापक अभ्यास करून केंद्र सरकराला शिफारस करण्याची विनंती विधि आयोगाला केली होती. त्यानंतर आयोगाने सी.आर.पी.सी.त सुधारणा करण्याची शिफारस केली आहे.यात चुकीचा खटला, खोटा जाब नोंदवणे, बनावट पुरावे तयार करणे, खोटी साक्ष देणे, पुरावा नष्ट करणे, बेकायदा डांबून ठेवणे, कायद्याचे पालन न करता होणारा तपास याविरोधात दाद मागण्याची तरतूद केली आहे. या तक्रारींसाठी प्रत्येक जिल्ह्यात एक न्यायालय असावे, नुकसानभरपाईचा अर्ज मिळाल्यानंतर वर्षाच्या आत त्यावर निर्णय घ्यावा, असेही सुचविले आहे. नुकसानभरपाई देताना गुन्ह्याचे गांभीर्य, शारीरिक, मानसिक व आर्थिक हानी, कौटुंबिक आयुष्याचे नुकसान, गमावलेल्या शैक्षणिक व उत्पन्नविषयक संधी याचा विचार करून रक्कम निश्चित करण्याची तरतूदही यात आहे.2015 मध्ये देशातील तुरुंगांत 419623 कैद्यांपैकी ६७ टक्के म्हणजे 282076 कच्चे कैदी.जेलमध्ये राहिल्यानंतर निर्दोष सुटलेले कैदी 82582 अपिलात सुटलेले आरोपी 23442विधि आयोगाने काय सुचविले?1 प्रत्येक जिल्ह्यात विशेष न्यायालय.2 पीडित व्यक्ती किंवा त्याचे वारसदार, अधिकृत प्रतिनिधी तक्रार करू शकतील.3 पीडित जेथे राहतो तेथे किंवा घटना घडली तेथील कोर्टात अर्ज करता येईल.4 अर्ज निकाली निघेपर्यंत २५ ते ५० हजार अंतरिम भरपाईची तरतूद.5 व्याजासह नुकसानभरपाईची तरतूद.6 विशेष न्यायालय दोषी अधिकाºयाविरुद्ध कारवाईची शिफारस करू शकेल.

टॅग्स :Arrestअटक