शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

बदल्या, नियुक्तीचे अधिकार दिल्ली सरकारला मिळेचनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 03:46 IST

सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारचे अधिकार मान्य करतानाच, नायब राज्यपालांनी सरकारच्या सल्ल्याने वागावे, असे सांगितले असूनही दिल्ली सरकारचे प्रशासन साफ कोलमडले आहे. अ

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारचे अधिकार मान्य करतानाच, नायब राज्यपालांनी सरकारच्या सल्ल्याने वागावे, असे सांगितले असूनही दिल्ली सरकारचे प्रशासन साफ कोलमडले आहे. अधिकाऱ्यांच्या बदल्या किंवा नियुक्त्या करण्याचे आदेशही आपण देऊ शकत नाही अशी परिस्थिती नायब राज्यपालांनी निर्माण केली असल्याचे दिल्ली सरकारने सर्वोच्च न्यायालयाला बुधवारी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाचे न्या. ए. के. सिक्री व न्या. नवीन सिन्हा यांच्या खंडपीठापुढे या प्रकरणाची सुनावणी झाली. या प्रकरणाची पुढील सुनावणी २६ जुलै रोजी होणार आहे. दिल्ली सरकारच्या वतीने न्यायालयात बाजू मांडताना ज्येष्ठ विधिज्ञ व माजी केंद्रीय मंत्री पी. चिदम्बरम यांनी सांगितले की, दिल्ली सरकार व नायब राज्यपाल यांचे नेमके अधिकार काय आहेत याचे सविस्तर विश्लेषण सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निकालात केले होते. चित्र इतके स्पष्ट असतानाही अधिकाºयांच्या बदल्या किंवा नियुक्त्यांसंदर्भात आदेश देण्याचा अधिकार अद्याप दिल्ली सरकारला मिळालेले नाहीत. त्यामुळे या प्रकरणावर तातडीने तोडगा काढणे आवश्यक आहे.>२0१४ पासून नायब राज्यपाल-सरकारचा वादअधिकारांवरून दिल्लीचे नायब राज्यपाल व आपचे सरकार यांच्यात २०१४ पासून सतत संघर्ष सुरू आहे. दिल्लीच्या मुख्य सचिवांना आपच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याच्या आरोपावरून, तेथील अधिकाºयांनी संप सुरू केला होता. तो संप मागे घ्यावा, या मागणीसाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व त्यांच्या काही मंत्री, आमदारांनी नायब राज्यपालांच्या कार्यालयातच काही दिवस ठिय्या आंदोलन व उपोषण केले होते. अधिकाºयांनी संप मागे घेतला, तरी दिल्ली सरकारच्या अधिकारांबद्दलचा वाद अद्यापही कायमच आहे.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवाल