शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

बदल्या, नियुक्तीचे अधिकार दिल्ली सरकारला मिळेचनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 03:46 IST

सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारचे अधिकार मान्य करतानाच, नायब राज्यपालांनी सरकारच्या सल्ल्याने वागावे, असे सांगितले असूनही दिल्ली सरकारचे प्रशासन साफ कोलमडले आहे. अ

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारचे अधिकार मान्य करतानाच, नायब राज्यपालांनी सरकारच्या सल्ल्याने वागावे, असे सांगितले असूनही दिल्ली सरकारचे प्रशासन साफ कोलमडले आहे. अधिकाऱ्यांच्या बदल्या किंवा नियुक्त्या करण्याचे आदेशही आपण देऊ शकत नाही अशी परिस्थिती नायब राज्यपालांनी निर्माण केली असल्याचे दिल्ली सरकारने सर्वोच्च न्यायालयाला बुधवारी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाचे न्या. ए. के. सिक्री व न्या. नवीन सिन्हा यांच्या खंडपीठापुढे या प्रकरणाची सुनावणी झाली. या प्रकरणाची पुढील सुनावणी २६ जुलै रोजी होणार आहे. दिल्ली सरकारच्या वतीने न्यायालयात बाजू मांडताना ज्येष्ठ विधिज्ञ व माजी केंद्रीय मंत्री पी. चिदम्बरम यांनी सांगितले की, दिल्ली सरकार व नायब राज्यपाल यांचे नेमके अधिकार काय आहेत याचे सविस्तर विश्लेषण सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निकालात केले होते. चित्र इतके स्पष्ट असतानाही अधिकाºयांच्या बदल्या किंवा नियुक्त्यांसंदर्भात आदेश देण्याचा अधिकार अद्याप दिल्ली सरकारला मिळालेले नाहीत. त्यामुळे या प्रकरणावर तातडीने तोडगा काढणे आवश्यक आहे.>२0१४ पासून नायब राज्यपाल-सरकारचा वादअधिकारांवरून दिल्लीचे नायब राज्यपाल व आपचे सरकार यांच्यात २०१४ पासून सतत संघर्ष सुरू आहे. दिल्लीच्या मुख्य सचिवांना आपच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याच्या आरोपावरून, तेथील अधिकाºयांनी संप सुरू केला होता. तो संप मागे घ्यावा, या मागणीसाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व त्यांच्या काही मंत्री, आमदारांनी नायब राज्यपालांच्या कार्यालयातच काही दिवस ठिय्या आंदोलन व उपोषण केले होते. अधिकाºयांनी संप मागे घेतला, तरी दिल्ली सरकारच्या अधिकारांबद्दलचा वाद अद्यापही कायमच आहे.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवाल